शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

वरणगाव शहरातील समांतर महामार्गाचे काम सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:12 IST

नवीन बायपासचे काम पूर्ण झाले असल्याने वरणगावातून जाणाऱ्या महामार्गावरून वाहतूक बंद झाली आहे. त्याचा व्यापारी व नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर ...

नवीन बायपासचे काम पूर्ण झाले असल्याने वरणगावातून जाणाऱ्या महामार्गावरून वाहतूक बंद झाली आहे. त्याचा व्यापारी व नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर फार मोठा परिणाम झालेला आहे. वरणगावला २८ खेडे लागून असल्याने तेथील लोकांना सर्व दैनंदिन व्यवहारासाठी वरणगाव शहरात यावे लागते. त्याकरिता समांतर महामार्ग होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली. प्रकल्प संचालक सिन्हा यांचेकडे वारंवार मागणी केली, मात्र त्यांनी नेहमी उडवाउडवीची उत्तरे दिली.

अखेर दिल्लीला जाऊन याबाबत नितीन गडकरी यांचेकडे समांतर रस्त्यासह विविध कामांबाबत निवेदन देण्यात आले.

निवेदनाची प्रत खासदार रक्षा खडसेंसह आमदार गिरीश महाजन व आमदार संजय सावकारे यांनाही सुध्दा देण्यात आली आहे. या सर्व कामांमुळे वरणगावच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे.