शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वनाधिकार समितीवर लादलेले काम रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:16 IST

जळगाव : उप अधीक्षक ,भूमी अभिलेख चोपडा यांनी वनाधिकार समिती यांना चुना,बाबू, मंजूर पुरवणे तसेच मोजमाप करण्यासाठी दगडी चिरा ...

जळगाव : उप अधीक्षक ,भूमी अभिलेख चोपडा यांनी वनाधिकार समिती यांना चुना,बाबू, मंजूर पुरवणे तसेच मोजमाप करण्यासाठी दगडी चिरा गाडणे व सीमांकन करणे, हे काम वनाधिकार समितीला करण्याचे लेखी पत्र काढले आहे. हा वनाधिकार समितीवर पूर्ण अन्याय आहे, हे काम भुमि अभिलेख विभागाकडे द्यावे, अशी मागणी लोक संघर्ष मोर्चाने केली आहे.

वनाधिकार समितीकडे कुठलाही निधी आणि मनुष्य बळ उपलब्ध नसताना व भूमिअभिलेख विभागाला ह्या साठी पुरेसा निधी मिळत असताना ते वनाधिकार समितीला सांगितले जात आहे. तसेच भूमिअभिलेख, चोपडा यांना मिळालेल्या निधीचा पुर्ण वापर करण्याचे आदेश द्यावे. आणि संबंधित वनाधिकार समितीला पत्र द्यावे, अशी मागणी लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, ताराचंद बारेला, नारायण बारेला, गेमा बारेला, प्रदीप बारेला, प्रमोद बारेला, धर्मा बारेला यांनी केली आहे.