शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

नियोजनाअभावी पिकांना फटका

By admin | Updated: May 4, 2017 00:15 IST

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : मका-बाजरी धोक्यात, गाव तलावात पाणी सोडण्याची मागणी

आडगाव, ता. चाळीसगाव : मन्याड धरणातून नुकतेच पाण्याचे तिसरे आवर्तन सोडले गेले. त्याचा लाभ मोजक्याच शेतकºयांना झाला असून उर्वरित शेतकºयांचे मका-बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नियोजनशून्य कारभारामुळे पाटचारी क्रमांक ११ व देवळी मायनरवरील शेतकºयांना  मोठा फटका बसला आहे.  याला पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार जबाबदार असल्याचा आरोप रावसाहेब गोविंदा पाटील, किरण शिवाजी पाटील, अविनाश सदाशिव पाटील, जालिंदर जगन्नाथ पाटील, विनोद तुकाराम पाटील आदींनी केला आहे.पाणी नियोजन हुकलेधरण यंदा १०० टक्के भरल्याने तीन-चार आवर्तने अपेक्षित होती, परंतु पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे केवळ दोन आवर्तने व्यवस्थित मिळाली. तिसरे आवर्तन लवकर देऊन एक नंबर सेक्शनला पाणी टाकण्याची घाई केली व इकडचे शेतकरी काही जेवले तर काही उपाशी राहिले. एक नंबर सेक्शनला पाणी विकल्याचा आरोपदेखील वरील शेतकºयांनी केला आहे. त्यामुळे आमच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे                आहे.गिरणेला आवर्तन मग मन्याड नदीत पाणी कसे?मन्याड धरणातून ५० ते ६० क्युसेसचा प्रवाह सुरू आहे. यातील ४० क्युसेस पाणी चारी क्रमांक  ६ ला सुरू आहे तर उर्वरित २० क्युसेस पाणी सायगावच्या मन्याड नदीत सोडले आहे. इकडे शेतकरी पिकांना पाणी भरण्यासाठी धडपडत आहे तर दुसरीकडे पाणी या चारीला व नदीला सुरू आहे. याबाबत संबंधित अधिकाºयांना विचारले असता धरणात पाणीच शिल्लक  नाही. तुमच्यापर्यंत पाणी येणे शक्य नाही असे बोलले जात आहे.                                    पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन केले असते तर चारी क्रमांक  ६ पासून तर १२ पर्यंत  सर्व चारींना किमान चार-पाच दिवस पाणी चालले असते. शिवाय भरणा क्षेत्रदेखील कमी झाले होते.  परंतु मेन कॅनॉलवर कुणाचाही अंकुश नसल्याने वाटेल तेव्हा मनाला पटेल त्याप्रमाणे पाणी लावताना प्रत्यक्ष पाहणीवरून दिसले. याशिवाय मेन कॅनालला अर्धवट कोरुन बºयाच शेतकºयांनी पाईप टाकून पाणी चोरी केल्याचे दिसून आले. काही शेतकºयांनी विहिरींना पाणी उतरावे म्हणून नाले, डबके, केटीवेअर भरून घेतले. अशा पाणी चोरांवर पाटबंधारे विभागाने काय कारवाई केली, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.