शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अभय योजनेत मनपाची केवळ ८२ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST

जळगाव - कोरोनाकाळात थकलेली मालमत्ताकराची वसुली करण्यासाठी तसेच थकबाकीदारांनादेखील दिलासा देण्याच्या उद्देशाने जळगाव महापालिकेने थकबाकीदारांसाठी अभय योजना आणली आहे. ...

जळगाव - कोरोनाकाळात थकलेली मालमत्ताकराची वसुली करण्यासाठी तसेच थकबाकीदारांनादेखील दिलासा देण्याच्या उद्देशाने जळगाव महापालिकेने थकबाकीदारांसाठी अभय योजना आणली आहे. या योजनेनुसार ७ जानेवारीपासून ते २८ फेब्रुवारीअखेरपर्यंत मालमत्ताकराची थकबाकी भरल्यास शास्ती अर्थात दंडाच्या रकमेवर तीन टप्प्यांत ७५ टक्क्यांपासून ते २५ टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. ७ जानेवारपासून ते १८ पर्यंत मनपाची ८२ लाखांची वसुली झाली आहे. अभय योजनेला जो पाठिंबा मिळायला हवा होता, तो मिळताना दिसून येत नाही. अजूनही जळगाव मनपाची केवळ ४५ टक्के वसुली झाली असून, गेल्या वर्षाची व या वर्षाची वसुलीची स्थिती पाहिल्यास तब्बल ५५ कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे मनपाला उर्वरित अडीच महिन्यांत ५५ कोटींची वसुली करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.