शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

महागाईविरोधात यावलला काँग्रेसची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:11 IST

नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांपूर्वी केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी जनतेला दाखवलेले अच्छे दिनचे स्वप्न हे बुरे दिनमध्ये रूपांतरित झाले असल्याने ...

नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांपूर्वी केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी जनतेला दाखवलेले अच्छे दिनचे स्वप्न हे बुरे दिनमध्ये रूपांतरित झाले असल्याने नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले असल्याचे दिसत आहे, असे मत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी व्यक्त केले. रविवारी सकाळी अकरा वाजता येथील जीन प्रेसपासून सायकल रॅलीची सुरुवात झाली.

बुरूज चौक, जुना भाजीबाजार चौक, मुख्य रस्तामार्गे येथील पंचायत समितीजवळ रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीत नगरसेवक मनोहर सोनवणे, नगरसेवक असलम शेख नबी, नगरसेवक समीर शेख मोमीन, गुलाम रसूल हाजी गुलाम दस्तगीर, इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, हाजी गफ्फार शाह, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, बामणोदचे सरपंच राहुल विलास तायडे, ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मुक्तार तडवी, नईम शेख, पुंडलिक बारी, अभय महाजन, कमिटी प्रदेशचे उमेश जावळे, वढोदे सरपंच संदीप सोनवणे, युवक काँग्रेस इम्रान पहेलवान यांच्यासह आदी काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

सायकल रॅलीचा प्रारंभ करताना शिरीष चौधरी, रमेश चौधरी, प्रभाकर सोनवणे आदी. (डी. बी. पाटील)