शहरं
Join us  
Trending Stories
1
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
2
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
3
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
4
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
5
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
6
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
7
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
8
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
9
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
10
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
11
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
12
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
13
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
14
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
15
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
16
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
17
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
18
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
19
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
20
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी

आम आदमी विम्यापासून शेतकरी वंचित

By admin | Updated: March 30, 2017 00:04 IST

जामनेर तालुका : लाभ मिळण्यासाठी प्रचार आणि प्रसार होण्याची आवश्यकता

वाकोद, ता.जामनेर : ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतक:यांसाठी 2007 पासून महाराष्ट्र शासनाने अपघात विमा म्हणून ‘आम आदमी विमा योजना’ सुरू केली. मात्र ही योजना गोरगरीब शेतक:यांर्पयत पोहोचली नसल्याने अद्यापही अनेक शेतकरी या विमा योजनेच्या माहितीपासून अनभिज्ञ असल्याने लाभापासून वंचित राहत                  आहेत.शेतकरी शेतात रात्रंदिवस  काबाडकष्ट करतात. खरीप-रब्बी म्हणजेच संपूर्ण हंगामात शेतकरी हे आपल्या शेतात काम करतात. तसेच रात्रीच्या वेळी रखवाली करतात व पिकांना पाणी देताना शेतक:याला आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागते. शेतातील कामे करत असताना छोटे-मोठे अपघात होत असतात. यामध्ये नैसर्गिक मृत्यू, हातपाय निकामी होणे, डोळा जाणे, सर्पदंश असे अनेक अपघात घडतात. त्यामुळे घरातील कत्र्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर किंवा अपघातानंतर शेतकरी कुटुंबाला हलाखीचा सामना करवा लागतो. त्यासाठी या योजनेची माहिती अल्पभूधारक शेतकरीवर्गाला व्हावी याकरिता तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे कामे सोपवून दिलेली आहे. परंतु या कर्मचा:यांनी आम आदमी विमा योजनेपासून होणारे फायदे याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती शेतकरीवर्गाला दिलेली नाही, असा आरोप करण्यात येतो. त्यामुळे दरवर्षी छोटे-मोठे अपघात होणा:या शेतक:यांना या आम आदमी योजनेच्या लाभापासून वंचित राहावे                  लागते. एवढी मिळते रक्कम या योजनेंतर्गत कोणत्याच प्रकारचा मोबदला न घेता एक लाख रुपयांचा विमा काढला जातो. त्यामध्ये शेतक:याचा मृत्यू झाल्यास वारसाला 30 हजार रुपये, नैसर्गिक मृत्यू झाल्यास 75 हजार रुपये, अपघातामध्ये डोळे निकामी झाल्यास 75 हजार रुपये अथवा डोळा गेल्यास व सर्पाने दंश केल्यास मदत दिली        जाते. छोटे-मोठे अपघात झाल्यास त्या अपघाताची माहिती देणे या कर्मचा:यांना बंधनकारक आहे. मात्र असे होताना दिसत नाही. याकडे वरिष्ठ अधिकारिवर्गाने लक्ष देऊन या योजनेची माहिती शेतकरीवर्गार्पयत पोहोचवण्यासाठी या कर्मचा:यांना सूचना कराव्यात, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.  जामनेर तालुक्यात आम आदमी विम्याचे 38 हजार 514 लाभार्थी आहेत. यापैकी अनेक लाभार्थ्ीचे बँक खाते असून, विमा कंपनीकडून अपघातग्रस्त (दावेदार) यांच्या खात्यावर मंजूर केलेली रक्कम परस्पर टाकली जाते किंवा त्यांच्या नावे धनादेश परस्पर घरी पाठवला जातो. याची कोणत्याही प्रकारची माहिती संबंधित कार्यालयाला दिली जात नाही. यामुळे स्थानिक पातळीवर अधिकारी-कर्मचा:यांना तोंड द्यावे लागत असल्याने अधिकारिवर्गदेखील मोठय़ा प्रमाणावर अडचणीत आलेला आहे.38 हजार शेतक:यांची नोंदणी जामनेर तालुक्यात आम आदमी विमा योजनेचे 38 हजार 514 लाभार्थी आहेत. 2016-17 मध्ये मंजूर दावे संख्या 36 आहे. यापैकी 11 लाख 25 हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. तसेच 1 एप्रिल 2016 पासून 30 डिसेंबर 2016 र्पयत 38 दावे प्राप्त झाले असून, नाशिक येथील विमा कंपनीकडून चार दावे मंजूर, तर 18 दावे तहसीलकडे पूर्ततेसाठी प्रलंबित आहेत. ‘आम आदमी विमा’ ही शासन व भारतीय जीवन विमा निगम या दोघांची मिळून ही योजना भूमिहीन व अल्पभूधारक शेतक:यांसाठी सुरू केलेली योजना आहे. शासनाकडून देण्यात येणा:या अनेक दाव्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात त्रुटी काढून अनेक वेळी हे दावे प्रलंबित ठेवले जात असल्याने अडचणी निर्माण होतात. वेळोवेळी प्रकरणात किरकोळ त्रुटीमुळेदेखील लाभार्थ्ीना रक्कम तर मिळत नाहीच; परंतु जास्तीची वेळ मारून नेत असल्याच्या तक्रारी आहेत आम आदमी विमा योजनेसंबंधी तलाठय़ासह इतरांना सूचना दिलेल्या असून, सर्वत्र जनजागृतीदेखील केलेली आहे. काही लाभार्थीची प्रकरणे संबंधित विमा कंपनीकडे पाठवली आहेत. लवकरच तलाठय़ांची सभा घेऊन जनजागृती करण्यात येईल.-नामदेव टिळेकर, तहसीलदार, जामनेर