शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

संशोधन चौर्य प्रकरणात विद्यापीठाने स्थापन केली समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने संशोधन चौर्य प्रकरणात इन्स्टिट्युशनल ॲकेडमिक इंटेग्रिटी पॅनेलचे (आयएआयपी) ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने संशोधन चौर्य प्रकरणात इन्स्टिट्युशनल ॲकेडमिक इंटेग्रिटी पॅनेलचे (आयएआयपी) गठन केले आहे. याबाबत अधिसभा सदस्य विष्णु भंगाळे व इतरांनी पाठपुरावा केला होता. विद्यापीठाने काही दिवस आधी ही समिती स्थापन केली.

प्र कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर यांचे संशोधन रिट्रॅक्टेड दिसत आहे. त्यामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत आहे. तसेच विद्यापीठात होत असलेल्या संशोधनावर देखील प्रश्न उपस्थित होत आहे. प्र कुलगुरू हेच विद्यापीठातील संशोधन विभागाचे प्रमुख असतात. त्यांच्यावर संशोधन चौर्याचा आरोप करण्यात आले आहे. त्यांचे संशोधन इंटरनेटवर रिट्रॅक्टेड असे दिसत आहे. तसेच गेल्या अडीच वर्षांपुर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने पत्र पाठवून विद्यापीठाला आयएआयपीचे गठन करण्यास सांगितले होते. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. याबाबत विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य विष्णु भंगाळे, ॲड कुणाल पवार यासह अनेकांनी पाठपुरावा केला होता. त्यावर ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

आयएआयपी जरी गठीत करण्यात आलेली असली तरी कुलगुरु डॉ. पी.पी. पाटील यांनी दिलेला राजीनामा कालच राज्यपालांनी मंजुर केला आहे. त्यामुळे या समितीची पुढची कार्यवाही ही नवे कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन हे करणार आहेत.