शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

चोपडय़ात हजारो लिटर पाणी वाया

By admin | Updated: May 11, 2017 12:27 IST

चोपडय़ात र}ावतीवरील पुलाच्या समांतर असलेल्या जलवाहिनीच्या व्हॉल्वमधून हजारो लिटर्स पाण्याची नासाडी होत आहे.

 चोपडा,दि.11- उन्हाळ्यात सर्वत्र पाण्याची टंचाई भासत आहे. थेंब थेंब पाणी वाचविण्यास प्राधान्य दिले जात आहे. मात्र चोपडय़ात र}ावतीवरील पुलाच्या समांतर असलेल्या जलवाहिनीच्या व्हॉल्वमधून हजारो लिटर्स  पाण्याची नासाडी होत आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष झालेले आहे.

येथील जलशुद्धीकरण केंद्राकडून शहरातील आझाद चौक आणि मध्यवर्ती भागात पिण्याचे पाणी घेऊन जाणारी मुख्य पाईपलाईन आहे. 11 रोजी सकाळी तपस्वी मारोती चौकात र}ावती नदीवरील पुलाच्या कोप:याजवळ पुलास समांतर असलेल्या पाण्याची मुख्य वाहिनीच्या व्हॉल्व गळतीतुन हजारो लिटर पाणी वाया जात होते.
ऐन उन्हाळ्यात चोपडा शहरात चार दिवसाआड पाणी पुरवठा होत  आहे. मल्हारपुरा भागात न्हावीवाडय़ात पाणी चढत नाही.दुसरीकडे मात्र हजारो लिटर पाणी वाया जात असते. पालिकेतील पाणी पुरवठा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यानेच असे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याबाबत पालिकेतील पाणी पुरवठा अभियंता एस. आर. वाघ यांचेशी संपर्क केला असता ते म्हणाले की,सदर पाईप लाईन वॉश आउट करण्यासाठी व्हॉल्व मोकळा करावा लागतो, असे पाणी पुरवठा अभियंता एस.आर.वाघ यांनी सांगितले.