शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

चोपडा तालुक्यात ७० टक्के शेतकऱ्यांची कापूस लागवड पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST

तालुक्यातील शहरासह ग्रामीण परिसरात शेतकरी पूर्वहंगामी कापूस लागवडीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, शासनाच्या धोरणानुसार २५ मेपासून बियाणे वितरणाच्या निर्णय असला ...

तालुक्यातील शहरासह ग्रामीण परिसरात शेतकरी पूर्वहंगामी कापूस लागवडीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, शासनाच्या धोरणानुसार २५ मेपासून बियाणे वितरणाच्या निर्णय असला तरी जवळपास सर्व बागायतदार शेतकऱ्यांची कापूस लागवड झाली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची मात्र कापूस लागवड लांबणीवर पडत असल्याने शेतकरीवर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. याबाबत प्रत्यक्ष पाहणी केली असता शहरासह ग्रामीण परिसरात शेतकरी दरवर्षी १५ मेपासून कापूस लागवड करीत असतो, तर मेच्या शेवटच्या आठवड्यापासून सर्वच बागायतदार शेतकरी कापूस लागवडीस प्राधान्य देतात. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून गुलाबी बोंड अळीचा धुमाकूळ लक्षात घेता व त्यावर नियंत्रण ठेवता यावे, याकरिता शासनाचे १ जूननंतर कापूस लागवडीचे आवाहन पायदळी तुडवत शेतकऱ्यांनी १५ मे पासूनच कापूस लागवड केली आहे. पूर्वहंगामी कापूस लागवडीवर शेतकरी भर देत असतो; परंतु सामूहिक गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शासनाने सर्वच शेतकऱ्यांना १ जूननंतर कापूस लागवड बंधनकारक केली आहे. कृषी विभाग सुस्त असल्याने मात्र जवळपास कापूस लागवड पूर्ण झाली आहे. तसेच यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी असलेले गुजरातमधील फाइव्ह बीजी बियाण्यांची लागवड केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी १५ मे नंतर लागवड केल्याने एक फवारणी आणि एक खताचा डोसही दिला गेला आहे.

===Photopath===

290521\29jal_11_29052021_12.jpg

===Caption===

चोपडा तालुक्यात ७० टक्के शेतकऱ्यांची कापूस लागवड पूर्ण