शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
7
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
8
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
9
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
10
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
11
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
12
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
13
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
14
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
15
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
16
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
17
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
18
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
19
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
20
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध

चाळीसगाव येथे एकात्मतेचे प्रतिक असलेल्या ऊरुस ला प्रारंभ

By admin | Updated: April 13, 2017 17:20 IST

हिंदू- मुस्लीम एकात्मतेचे प्रतीक असलेल्या पीर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा यांच्या ऊरुसाला 12 तारखेपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे.

 चाळीसगाव,दि.13- हिंदू- मुस्लीम एकात्मतेचे प्रतीक असलेल्या पीर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा यांच्या ऊरुसाला 12 तारखेपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे. 

12 रोजी सायंकाळी संदल मिरवणूक काढण्यात आली तर 13 रोजी तलवार मिरवणूक निघाली. तलवार घेवून जाण्याचा मान भालचंद्र देशमुख यांना मिळाला. अनेक वर्षापासून ही परंपरा सुरु आहे. विशेष म्हणजे  या उत्सवात मुस्लीम व हिंदू समाज एकत्रित सहभाग घेतात.
रज्जबच्या 14 व्या दिवशी पीर मुसा कादरी बाबांचा  अंतकाळ झाला असे मानतात. त्याच दिवशी ऊरुस भरला जातो. पंधराव्या दिवशी देशमुखांकडील तलवार वाजत गाजत मिरणवुकीने आणली जाते. सायंकाळी निघालेली मिवणूक रात्री 11 वाजेर्पयत दग्र्यात पोहचते. त्यानंतर दर्शनासाठी  तलवार दग्र्यावर ठेवली जाते. मनोकामना  पूर्ण होण्यासाठी दग्र्यावर वाजतगाजत चादर  चढवतात. दोन-तीन दिवसांनी परत देशमुखवाडय़ात तलवार नेली जाते. ही प्रथा अनेक वर्षापासून सुरु आहे. 
झाले शाही स्नान
यात्रोत्सवात दर्शनासाठी दरवर्षी देशाच्या कानाकोप:यातून लाखो भाविक येतात.  दग्र्यावर व परिसरात ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली असून दग्र्यावर चादरचढवून रंगरंगोटी करण्यात आली आहे. 12 रोजी शाही स्नान   करण्यात आले. यासाठी गुलाब पाणी, अत्तर व दुध याने बामोशीबाबांच्या दग्र्यास स्नान घालून नवीन चादर चढविण्यात आली.