शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

बॅँकेत ‘कॅश’ शॉर्टेज, मिळताहेत फक्त पाच हजार

By admin | Updated: March 6, 2017 00:33 IST

धरणगाव : रिझव्र्ह बँकेकडून पुरवठा होत नसल्याने ग्राहक अडचणीत

धरणगाव : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्रामीण शाखांमध्ये आर्थिक तुटवडा झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील स्टेट बँकांच्या शाखा पाच हजारांवर रक्कम द्यायला तयार नाही. परिणामी उद्योजकांसह बाजारपेठेतील व्यवहार ठप्प  झाले आहे.सरकारने जाहीर केलेली नोटाबंदी सर्वसामान्यांनाच त्रासदायक ठरली. 100 दिवस लोटले तरी ग्रामीण भागात बँकांमधील गर्दी ओसरायला तयार नाही. आपले पैसे आपल्याला मिळत नसल्याने जनता त्रस्त झाली आहे. आठवडय़ातून 24 हजार रुपये बँकेतून मिळणार ते कधी कुणाला एकाच वेळी मिळाले नाही, आता 50 हजारांर्पयत मर्यादा वाढवली, मात्र 50 हजार मिळणे तर दूरच, पाच हजार रुपये ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. यामुळे जनता त्रस्त झाली आहे.धरणगाव तालुक्यातील स्टेट बँकेच्या शाखांमध्ये ग्राहकांना फक्त पाच हजार रुपये  दिले जात आहेत.   त्यात हजार रुपयांचे दहा-दहांचे डॉलर स्टेट बँकेकडून दिले जात असल्याने व्यापारीवर्ग त्रस्त झाला आहे. पुरेशी रक्कम स्टेट बँकेतून मिळत नसल्याने बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले आहे.जिनिंग उद्योजक त्रस्तस्टेट बँकेच्या ग्रामीण शाखांमधून पाच हजारांवर रक्कम मिळत नसल्याने जिनिंग उद्योजकांची आर्थिक कुचंबना झाली आहे. कापसाचे उत्पन्न जास्त असल्याने शेतकरी जिनिंगला रोख रकमेत कापूस विक्री करायला येत आहे. मात्र जिनिंग उद्योजगांकडे कॅश नसल्याने उद्योगही ठप्प झाला आहे.एरंडोल/धरणगाव : 10 रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा पसल्याने बाजारपेठेत हे नाणे कुणीही घ्यायला तयार नाही. त्यामुळे स्टेट बँक देत असलेले या नाण्याचे करावे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्टेट बँकेने दहाचे कॉईनचे चलन सुरू असल्याचे स्पष्ट करून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.रिझर्व बॅँक ऑफ इंडियातर्फे मिळणारे चलन अल्प असल्याने ग्राहकांना पाच हजार  रुपये दिले जात आहेत. जास्तीची रक्कम आल्यास ग्राहकांना जास्त पैसे देऊ. तसेच 10 रुपयांच्या नाण्याचे चलन सुरू आहे. अफवांवर विश्वास कुणीही ठेऊ नये. - अश्विनीकुमार देवरे,  शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक, धरणगाव स्टेट बँकेकडून आम्हाला फक्त पाच हजार रुपये मिळत आहे. त्यामुळे रोख स्वरूपात शेतक:यांकडून कापूस खरेदी होत नाही. धनादेशही 15 दिवसात वटत आहे. त्यामुळे शेतक:यांना अडचण निर्माण झाली असून, उद्योजकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.     -मुर्तेझा मुश्ताक बोहरी, उद्योजक, धरणगाव