शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

जळगावात दप्तराच्या ओङयाने वाकली विद्याथ्र्याची पाठ

By admin | Updated: July 8, 2017 11:55 IST

1 ते 3 तर पाचवीच्या विद्याथ्र्याच्या दप्तराचे वजन 3 ते साडेपाच किलोर्पयत आढळून आले.

 ऑनलाईन लोकमत / अजय पाटील 

 
जळगाव, दि.8 - विद्याथ्र्याच्या वजनापेक्षा दप्तराचे ओङो 10 टक्कय़ाहून अधिक असता कामा नये, असा सर्वसाधारण संकेत आहे. मात्र शहरातील जिल्हा परिषद, खासगी, मनपा, कॉन्व्हेंट शाळांमधील मुलांच्या दप्तराच्या वजनाबाबत ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणात पहिलीच्या विद्याथ्र्याच्या दप्तराचे ओङो 1 ते 3 तर पाचवीच्या विद्याथ्र्याच्या दप्तराचे वजन 3 ते साडेपाच किलोर्पयत आढळून आले.
काय आहे नियम?
शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे की, पहिल्या वर्गातील मुलांचे वजन अंदाजे 20 किलो मानून त्यांच्या पाठीवर 2 किलो पेक्षा अधिक भार नसावा.
 पाचवी व आठवीच्या विद्याथ्र्याचे वजन 42 किलो मानून 4.2 किलोपेक्षा अधिक दप्तराचा भार नसावा, असा नियम शासनाने ठरवून दिला आहे. 
शासन आदेशाला2 वर्षापासून हरताळ
काही वर्षापासून पुस्तकांची वाढती संख्या व यामुळे मुलांच्या दप्तराचे ओङो वाढत आहे. अनेक समाजिक व शैक्षणिक संघटनांनी आवाज उठविल्यानंतर विद्याथ्र्याचा दप्तराच्या ओङयासंबंधी महाराष्ट्र शासनाकडून 21 जुलै 2015 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार पहिली व आठवीर्पयतच्या विद्याथ्र्याचे दप्तराचे वजन निश्चित करण्यात आले. मात्र या शासन निर्णयाची शहरांमधील शाळांमध्ये सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. 
विद्याथ्र्याना विविध आजार होण्याची शक्यता़़़ 
वजनाच्या प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे दप्तर वाहणा:या विद्याथ्र्याचे स्नायू आखडणे, मुलांना पाठदुखीचा त्रास होणे, सांधे आखडणे,मणक्याची झीज होणे, मान दुखणे, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे, थकवा येणे, मानसिक ताण येणे, डोकेदुखी यासारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. यातून मुलांच्या शारीरिक वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात.
पालकांनी लक्ष देण्याची गरज
विद्याथ्र्याचे दप्तर भरताना पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. शाळेतील वेळापत्रक पाहून पालकांनी स्वत: विद्याथ्र्याचे दप्तर भरले पाहिजे. अनावश्यक वह्या विद्याथ्र्याचे दप्तरात ठेवण्याची गरज नाही. तसेच शाळेत पाण्याची व्यवस्था असल्यास विद्याथ्र्याला पाण्याची बाटली द्यायला नको. ाय आहे नियम?शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे की, पहिल्या वर्गातील मुलांचे वजन अंदाजे 20 किलो मानून त्यांच्या पाठीवर 2 किलो पेक्षा अधिक भार नसावा.
पाचवी व आठवीच्या विद्याथ्र्याचे वजन 42 किलो मानून 4.2 किलोपेक्षा अधिक दप्तराचा भार नसावा, असा नियम शासनाने ठरवून दिला आहे. 
शासन आदेशाला  2 वर्षापासून हरताळ
काही वर्षापासून पुस्तकांची वाढती संख्या व यामुळे मुलांच्या दप्तराचे ओङो वाढत आहे. अनेक समाजिक व शैक्षणिक संघटनांनी आवाज उठविल्यानंतर विद्याथ्र्याचा दप्तराच्या ओङयासंबंधी महाराष्ट्र शासनाकडून 21 जुलै 2015 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार पहिली व आठवीर्पयतच्या विद्याथ्र्याचे दप्तराचे वजन निश्चित करण्यात आले. मात्र या शासन निर्णयाची शहरांमधील शाळांमध्ये सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. 
विद्याथ्र्याना विविध आजार होण्याची शक्यता़़़ 
वजनाच्या प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे दप्तर वाहणा:या विद्याथ्र्याचे स्नायू आखडणे, मुलांना पाठदुखीचा त्रास होणे, सांधे आखडणे,मणक्याची झीज होणे, मान दुखणे, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे, थकवा येणे, मानसिक ताण येणे, डोकेदुखी यासारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. यातून मुलांच्या शारीरिक वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात.
पालकांनी लक्ष देण्याची गरज
विद्याथ्र्याचे दप्तर भरताना पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. शाळेतील वेळापत्रक पाहून पालकांनी स्वत: विद्याथ्र्याचे दप्तर भरले पाहिजे. अनावश्यक वह्या विद्याथ्र्याचे दप्तरात ठेवण्याची गरज नाही. तसेच शाळेत पाण्याची व्यवस्था असल्यास विद्याथ्र्याला पाण्याची बाटली द्यायला नको.