शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात दप्तराच्या ओङयाने वाकली विद्याथ्र्याची पाठ

By admin | Updated: July 8, 2017 11:55 IST

1 ते 3 तर पाचवीच्या विद्याथ्र्याच्या दप्तराचे वजन 3 ते साडेपाच किलोर्पयत आढळून आले.

 ऑनलाईन लोकमत / अजय पाटील 

 
जळगाव, दि.8 - विद्याथ्र्याच्या वजनापेक्षा दप्तराचे ओङो 10 टक्कय़ाहून अधिक असता कामा नये, असा सर्वसाधारण संकेत आहे. मात्र शहरातील जिल्हा परिषद, खासगी, मनपा, कॉन्व्हेंट शाळांमधील मुलांच्या दप्तराच्या वजनाबाबत ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणात पहिलीच्या विद्याथ्र्याच्या दप्तराचे ओङो 1 ते 3 तर पाचवीच्या विद्याथ्र्याच्या दप्तराचे वजन 3 ते साडेपाच किलोर्पयत आढळून आले.
काय आहे नियम?
शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे की, पहिल्या वर्गातील मुलांचे वजन अंदाजे 20 किलो मानून त्यांच्या पाठीवर 2 किलो पेक्षा अधिक भार नसावा.
 पाचवी व आठवीच्या विद्याथ्र्याचे वजन 42 किलो मानून 4.2 किलोपेक्षा अधिक दप्तराचा भार नसावा, असा नियम शासनाने ठरवून दिला आहे. 
शासन आदेशाला2 वर्षापासून हरताळ
काही वर्षापासून पुस्तकांची वाढती संख्या व यामुळे मुलांच्या दप्तराचे ओङो वाढत आहे. अनेक समाजिक व शैक्षणिक संघटनांनी आवाज उठविल्यानंतर विद्याथ्र्याचा दप्तराच्या ओङयासंबंधी महाराष्ट्र शासनाकडून 21 जुलै 2015 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार पहिली व आठवीर्पयतच्या विद्याथ्र्याचे दप्तराचे वजन निश्चित करण्यात आले. मात्र या शासन निर्णयाची शहरांमधील शाळांमध्ये सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. 
विद्याथ्र्याना विविध आजार होण्याची शक्यता़़़ 
वजनाच्या प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे दप्तर वाहणा:या विद्याथ्र्याचे स्नायू आखडणे, मुलांना पाठदुखीचा त्रास होणे, सांधे आखडणे,मणक्याची झीज होणे, मान दुखणे, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे, थकवा येणे, मानसिक ताण येणे, डोकेदुखी यासारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. यातून मुलांच्या शारीरिक वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात.
पालकांनी लक्ष देण्याची गरज
विद्याथ्र्याचे दप्तर भरताना पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. शाळेतील वेळापत्रक पाहून पालकांनी स्वत: विद्याथ्र्याचे दप्तर भरले पाहिजे. अनावश्यक वह्या विद्याथ्र्याचे दप्तरात ठेवण्याची गरज नाही. तसेच शाळेत पाण्याची व्यवस्था असल्यास विद्याथ्र्याला पाण्याची बाटली द्यायला नको. ाय आहे नियम?शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे की, पहिल्या वर्गातील मुलांचे वजन अंदाजे 20 किलो मानून त्यांच्या पाठीवर 2 किलो पेक्षा अधिक भार नसावा.
पाचवी व आठवीच्या विद्याथ्र्याचे वजन 42 किलो मानून 4.2 किलोपेक्षा अधिक दप्तराचा भार नसावा, असा नियम शासनाने ठरवून दिला आहे. 
शासन आदेशाला  2 वर्षापासून हरताळ
काही वर्षापासून पुस्तकांची वाढती संख्या व यामुळे मुलांच्या दप्तराचे ओङो वाढत आहे. अनेक समाजिक व शैक्षणिक संघटनांनी आवाज उठविल्यानंतर विद्याथ्र्याचा दप्तराच्या ओङयासंबंधी महाराष्ट्र शासनाकडून 21 जुलै 2015 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार पहिली व आठवीर्पयतच्या विद्याथ्र्याचे दप्तराचे वजन निश्चित करण्यात आले. मात्र या शासन निर्णयाची शहरांमधील शाळांमध्ये सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. 
विद्याथ्र्याना विविध आजार होण्याची शक्यता़़़ 
वजनाच्या प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे दप्तर वाहणा:या विद्याथ्र्याचे स्नायू आखडणे, मुलांना पाठदुखीचा त्रास होणे, सांधे आखडणे,मणक्याची झीज होणे, मान दुखणे, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे, थकवा येणे, मानसिक ताण येणे, डोकेदुखी यासारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. यातून मुलांच्या शारीरिक वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात.
पालकांनी लक्ष देण्याची गरज
विद्याथ्र्याचे दप्तर भरताना पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. शाळेतील वेळापत्रक पाहून पालकांनी स्वत: विद्याथ्र्याचे दप्तर भरले पाहिजे. अनावश्यक वह्या विद्याथ्र्याचे दप्तरात ठेवण्याची गरज नाही. तसेच शाळेत पाण्याची व्यवस्था असल्यास विद्याथ्र्याला पाण्याची बाटली द्यायला नको.