शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

जळगावात दप्तराच्या ओङयाने वाकली विद्याथ्र्याची पाठ

By admin | Updated: July 8, 2017 11:55 IST

1 ते 3 तर पाचवीच्या विद्याथ्र्याच्या दप्तराचे वजन 3 ते साडेपाच किलोर्पयत आढळून आले.

 ऑनलाईन लोकमत / अजय पाटील 

 
जळगाव, दि.8 - विद्याथ्र्याच्या वजनापेक्षा दप्तराचे ओङो 10 टक्कय़ाहून अधिक असता कामा नये, असा सर्वसाधारण संकेत आहे. मात्र शहरातील जिल्हा परिषद, खासगी, मनपा, कॉन्व्हेंट शाळांमधील मुलांच्या दप्तराच्या वजनाबाबत ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणात पहिलीच्या विद्याथ्र्याच्या दप्तराचे ओङो 1 ते 3 तर पाचवीच्या विद्याथ्र्याच्या दप्तराचे वजन 3 ते साडेपाच किलोर्पयत आढळून आले.
काय आहे नियम?
शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे की, पहिल्या वर्गातील मुलांचे वजन अंदाजे 20 किलो मानून त्यांच्या पाठीवर 2 किलो पेक्षा अधिक भार नसावा.
 पाचवी व आठवीच्या विद्याथ्र्याचे वजन 42 किलो मानून 4.2 किलोपेक्षा अधिक दप्तराचा भार नसावा, असा नियम शासनाने ठरवून दिला आहे. 
शासन आदेशाला2 वर्षापासून हरताळ
काही वर्षापासून पुस्तकांची वाढती संख्या व यामुळे मुलांच्या दप्तराचे ओङो वाढत आहे. अनेक समाजिक व शैक्षणिक संघटनांनी आवाज उठविल्यानंतर विद्याथ्र्याचा दप्तराच्या ओङयासंबंधी महाराष्ट्र शासनाकडून 21 जुलै 2015 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार पहिली व आठवीर्पयतच्या विद्याथ्र्याचे दप्तराचे वजन निश्चित करण्यात आले. मात्र या शासन निर्णयाची शहरांमधील शाळांमध्ये सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. 
विद्याथ्र्याना विविध आजार होण्याची शक्यता़़़ 
वजनाच्या प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे दप्तर वाहणा:या विद्याथ्र्याचे स्नायू आखडणे, मुलांना पाठदुखीचा त्रास होणे, सांधे आखडणे,मणक्याची झीज होणे, मान दुखणे, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे, थकवा येणे, मानसिक ताण येणे, डोकेदुखी यासारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. यातून मुलांच्या शारीरिक वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात.
पालकांनी लक्ष देण्याची गरज
विद्याथ्र्याचे दप्तर भरताना पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. शाळेतील वेळापत्रक पाहून पालकांनी स्वत: विद्याथ्र्याचे दप्तर भरले पाहिजे. अनावश्यक वह्या विद्याथ्र्याचे दप्तरात ठेवण्याची गरज नाही. तसेच शाळेत पाण्याची व्यवस्था असल्यास विद्याथ्र्याला पाण्याची बाटली द्यायला नको. ाय आहे नियम?शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे की, पहिल्या वर्गातील मुलांचे वजन अंदाजे 20 किलो मानून त्यांच्या पाठीवर 2 किलो पेक्षा अधिक भार नसावा.
पाचवी व आठवीच्या विद्याथ्र्याचे वजन 42 किलो मानून 4.2 किलोपेक्षा अधिक दप्तराचा भार नसावा, असा नियम शासनाने ठरवून दिला आहे. 
शासन आदेशाला  2 वर्षापासून हरताळ
काही वर्षापासून पुस्तकांची वाढती संख्या व यामुळे मुलांच्या दप्तराचे ओङो वाढत आहे. अनेक समाजिक व शैक्षणिक संघटनांनी आवाज उठविल्यानंतर विद्याथ्र्याचा दप्तराच्या ओङयासंबंधी महाराष्ट्र शासनाकडून 21 जुलै 2015 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार पहिली व आठवीर्पयतच्या विद्याथ्र्याचे दप्तराचे वजन निश्चित करण्यात आले. मात्र या शासन निर्णयाची शहरांमधील शाळांमध्ये सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. 
विद्याथ्र्याना विविध आजार होण्याची शक्यता़़़ 
वजनाच्या प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे दप्तर वाहणा:या विद्याथ्र्याचे स्नायू आखडणे, मुलांना पाठदुखीचा त्रास होणे, सांधे आखडणे,मणक्याची झीज होणे, मान दुखणे, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे, थकवा येणे, मानसिक ताण येणे, डोकेदुखी यासारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. यातून मुलांच्या शारीरिक वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतात.
पालकांनी लक्ष देण्याची गरज
विद्याथ्र्याचे दप्तर भरताना पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. शाळेतील वेळापत्रक पाहून पालकांनी स्वत: विद्याथ्र्याचे दप्तर भरले पाहिजे. अनावश्यक वह्या विद्याथ्र्याचे दप्तरात ठेवण्याची गरज नाही. तसेच शाळेत पाण्याची व्यवस्था असल्यास विद्याथ्र्याला पाण्याची बाटली द्यायला नको.