शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अश्विनी काटोले, निखिल महालेची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांसाठी १,६०० तर विद्यार्थिनींसाठी ८०० मीटर धावण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांसाठी १,६०० तर विद्यार्थिनींसाठी ८०० मीटर धावण्याची स्पर्धा मेहरूण ट्रॅकवर घेण्यात आली. यामध्ये अश्विनी काटोले व निखिल महाले या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.

एकलव्य आयाम प्रांत संयोजक रितेश चौधरी यांच्या उपस्थितीत सकाळी मेहरूण तलावावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेचे प्रमुख सौरभ भोई, जे.जे. ग्रुपचे संस्थापक जयंत चौधरी, निखिल राजपूत आदींची उपस्थिती होती. अभाविपचा ध्वज दाखवून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती. स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर विजेत्यांची घोषणा करण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सारंग पाटील, पवन भोई, जितेश चौधरी, चिराग तायडे, मुकुंदा पाटील, आशिष महाजन, दर्शन पाटील आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

यांनी मारली बाजी

- ८०० मीटर धावणे

प्रथम - अश्विनी काटोले

द्वितीय- उज्ज्वला बारी

तृतीय - वैशाली कोळी

-१,६०० मीटर धावणे

प्रथम - निखिल महाले

द्वितीय - सौरभ कुंभार

तृतीय - द्रुपद पाटील