शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

भूमीअभिलेख कार्यालयातील मनमानीने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST

जळगाव : घरांची असो की इतर कोणतीही नोंद करण्यासाठी भूमीअभिलेख कार्यालयात अर्ज दाखल केल्यानंतर वेळेवर कामे होत नसल्याची तक्रारी ...

जळगाव : घरांची असो की इतर कोणतीही नोंद करण्यासाठी भूमीअभिलेख कार्यालयात अर्ज दाखल केल्यानंतर वेळेवर कामे होत नसल्याची तक्रारी वाढत आहे. या विषयी जळगावातील अविनाश भालेराव यांनी तक्रार केली आहे.

भालेराव हे या कार्यालयात सोमवारी दुपारी गेले असता पावणेदोन वाजेपर्यंत ते बंदच असल्याचे आढळून आले. या शिवाय या कार्यालयात काही प्रकरणे दिली असता ती वेळेवर होत नसल्याचे भालेराव यांनी सांगितले व येथील अधिकारी, कर्मचारी उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचे भालेराव यांचे म्हणणे आहे.

भालेराव यांनी घर खरेदी केले असून नोंदणीसाठी त्यांनी ११ जानेवारी रोजी प्रकरण दाखल केले. मात्र अजूनही ते काम झालेले नाही. याविषयी विचारणा केली असता काहीतरी त्रुटी काढून परत पाठविले जात असल्याचे भालेराव यांनी सांगितले.