शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

भूमीअभिलेख कार्यालयातील मनमानीने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST

जळगाव : घरांची असो की इतर कोणतीही नोंद करण्यासाठी भूमीअभिलेख कार्यालयात अर्ज दाखल केल्यानंतर वेळेवर कामे होत नसल्याची तक्रारी ...

जळगाव : घरांची असो की इतर कोणतीही नोंद करण्यासाठी भूमीअभिलेख कार्यालयात अर्ज दाखल केल्यानंतर वेळेवर कामे होत नसल्याची तक्रारी वाढत आहे. या विषयी जळगावातील अविनाश भालेराव यांनी तक्रार केली आहे.

भालेराव हे या कार्यालयात सोमवारी दुपारी गेले असता पावणेदोन वाजेपर्यंत ते बंदच असल्याचे आढळून आले. या शिवाय या कार्यालयात काही प्रकरणे दिली असता ती वेळेवर होत नसल्याचे भालेराव यांनी सांगितले व येथील अधिकारी, कर्मचारी उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचे भालेराव यांचे म्हणणे आहे.

भालेराव यांनी घर खरेदी केले असून नोंदणीसाठी त्यांनी ११ जानेवारी रोजी प्रकरण दाखल केले. मात्र अजूनही ते काम झालेले नाही. याविषयी विचारणा केली असता काहीतरी त्रुटी काढून परत पाठविले जात असल्याचे भालेराव यांनी सांगितले.