शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

ज्येष्ठांना सुविधा देणारी यंत्रणा राबवावी, रोजगाराचा प्रश्न सोडवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 15:04 IST

मतदारांशी थेट संवाद

सेवानिवृत्तांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे सेवानिवृत्तांसाठी व्यासपीठसर्वसामान्यांना मुलभुत सुविधा चांगल्या द्याव्यातकुणाचेही सरकार निवडुन येवो, सर्व सामान्य व्यक्तीला त्या सरकारकडुन रस्ते, पाणी, आरोग्य , स्वच्छता व इतर विकासकामांच्या माध्यमातून प्रभागात सुविधा मिळाव्यात, हीच अपेक्षा असते. आमच्या प्रभागात परिसरात रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे रस्त्यावरुन चालणेही अवघड झाले आहे. पावसाळ््यात तर अतिशय दुरवस्था होऊन, मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असते, यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. या स्थानिक मुद्दयांना अनुसरुन लोकसभेला उभ्या असलेल्या उमेदवारांकडुन माझ्या अपेक्षा आहेत.-किशोर सुर्वे, सेवानिवृत्त अधिकारी,स्टेट बँक आॅफ इंडिया, जळगावज्येष्ठांसाठी घरपोच सुविधा देणारी यंत्रणा उभारावीशासकीय काम आणि महिनाभर थांब या म्हणीनुसार आजही सर्व सामान्य नागरिक असो किंवा ज्येष्ठ नागरिक ,प्रत्येकाला सरकारी कामासाठी चकरा माराव्या लागतातचं. मला रेशन दुकानदाराकडुन धान्य मिळत नसल्याने, मी गेल्या सहा महिन्यांपासुनच संबंधित दुकानदाराकडे फेऱ्या मारत आहे. मात्र, आजही प्रश्न सुटलेला नाही. या करिता सरकारने ज्येष्ठ नागरिकासांठी कुठलेही काम असो, ते तात्काळ होण्यासाठी घरपोच सुविधा देणारी शासकीय यंत्रणा उभारावी, त्यांचे काम तात्काळ व्हावेत, यासाठी कायदे करावे. हा मुद्दा समोर ठेवुन, लोकसभेला मतदान करणार आहे.-लक्ष्मण कदम, सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ, जळगाव.ज्येष्ठांसाठी घरपोच सुविधा देणारी यंत्रणा उभारावीशासकीय काम आणि महिनाभर थांब या म्हणीनुसार आजही सर्व सामान्य नागरिक असो किंवा ज्येष्ठ नागरिक ,प्रत्येकाला सरकारी कामासाठी चकरा माराव्या लागतातचं. मला रेशन दुकानदाराकडुन धान्य मिळत नसल्याने, मी गेल्या सहा महिन्यांपासुनच संबंधित दुकानदाराकडे फेऱ्या मारत आहे. मात्र, आजही प्रश्न सुटलेला नाही. या करिता सरकारने ज्येष्ठ नागरिकासांठी कुठलेही काम असो, ते तात्काळ होण्यासाठी घरपोच सुविधा देणारी शासकीय यंत्रणा उभारावी, त्यांचे काम तात्काळ व्हावेत, यासाठी कायदे करावे. हा मुद्दा समोर ठेवुन, लोकसभेला मतदान करणार आहे.-लक्ष्मण कदम, सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ, जळगाव.शिक्षक भरती सुरू करावी, रोजगाराचा प्रश्न सोडवावाआज शिक्षणाच्या भरपूर संधी उपलब्ध असल्या तरी रोजगार संधी मात्र कमी आहेत. तरी सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावेत. गेल्या काही वर्षांपासून बंद ठेवलेली शिक्षक भरती सुरु करावी. सध्या युवकांना कंत्राटपद्धतीवर नोकºया दिल्या जातात. मात्र कंत्राटी स्वरूपाच्या नोकऱ्यांना न देता, कायम स्वरुपी नोकºया द्याव्यात. तसेच शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने सर्व त्या उपाययोजना करायला हव्यात, त्यांच्या मालाला हमीभाव द्यावा. ऐवढीच अपेक्षा ज्येष्ठ मतदार म्हणुन निवडणुकीला उभ्या उमेदवारांकडुन आहे.-पी. डी. पाटील, सेवानिवृत्त प्राध्यापक, डी. डी. एस. पी. कॉलेज, एरंडोल.

टॅग्स :Politicsराजकारण