शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

ज्येष्ठांना सुविधा देणारी यंत्रणा राबवावी, रोजगाराचा प्रश्न सोडवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 15:04 IST

मतदारांशी थेट संवाद

सेवानिवृत्तांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे सेवानिवृत्तांसाठी व्यासपीठसर्वसामान्यांना मुलभुत सुविधा चांगल्या द्याव्यातकुणाचेही सरकार निवडुन येवो, सर्व सामान्य व्यक्तीला त्या सरकारकडुन रस्ते, पाणी, आरोग्य , स्वच्छता व इतर विकासकामांच्या माध्यमातून प्रभागात सुविधा मिळाव्यात, हीच अपेक्षा असते. आमच्या प्रभागात परिसरात रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे रस्त्यावरुन चालणेही अवघड झाले आहे. पावसाळ््यात तर अतिशय दुरवस्था होऊन, मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असते, यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. या स्थानिक मुद्दयांना अनुसरुन लोकसभेला उभ्या असलेल्या उमेदवारांकडुन माझ्या अपेक्षा आहेत.-किशोर सुर्वे, सेवानिवृत्त अधिकारी,स्टेट बँक आॅफ इंडिया, जळगावज्येष्ठांसाठी घरपोच सुविधा देणारी यंत्रणा उभारावीशासकीय काम आणि महिनाभर थांब या म्हणीनुसार आजही सर्व सामान्य नागरिक असो किंवा ज्येष्ठ नागरिक ,प्रत्येकाला सरकारी कामासाठी चकरा माराव्या लागतातचं. मला रेशन दुकानदाराकडुन धान्य मिळत नसल्याने, मी गेल्या सहा महिन्यांपासुनच संबंधित दुकानदाराकडे फेऱ्या मारत आहे. मात्र, आजही प्रश्न सुटलेला नाही. या करिता सरकारने ज्येष्ठ नागरिकासांठी कुठलेही काम असो, ते तात्काळ होण्यासाठी घरपोच सुविधा देणारी शासकीय यंत्रणा उभारावी, त्यांचे काम तात्काळ व्हावेत, यासाठी कायदे करावे. हा मुद्दा समोर ठेवुन, लोकसभेला मतदान करणार आहे.-लक्ष्मण कदम, सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ, जळगाव.ज्येष्ठांसाठी घरपोच सुविधा देणारी यंत्रणा उभारावीशासकीय काम आणि महिनाभर थांब या म्हणीनुसार आजही सर्व सामान्य नागरिक असो किंवा ज्येष्ठ नागरिक ,प्रत्येकाला सरकारी कामासाठी चकरा माराव्या लागतातचं. मला रेशन दुकानदाराकडुन धान्य मिळत नसल्याने, मी गेल्या सहा महिन्यांपासुनच संबंधित दुकानदाराकडे फेऱ्या मारत आहे. मात्र, आजही प्रश्न सुटलेला नाही. या करिता सरकारने ज्येष्ठ नागरिकासांठी कुठलेही काम असो, ते तात्काळ होण्यासाठी घरपोच सुविधा देणारी शासकीय यंत्रणा उभारावी, त्यांचे काम तात्काळ व्हावेत, यासाठी कायदे करावे. हा मुद्दा समोर ठेवुन, लोकसभेला मतदान करणार आहे.-लक्ष्मण कदम, सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ, जळगाव.शिक्षक भरती सुरू करावी, रोजगाराचा प्रश्न सोडवावाआज शिक्षणाच्या भरपूर संधी उपलब्ध असल्या तरी रोजगार संधी मात्र कमी आहेत. तरी सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावेत. गेल्या काही वर्षांपासून बंद ठेवलेली शिक्षक भरती सुरु करावी. सध्या युवकांना कंत्राटपद्धतीवर नोकºया दिल्या जातात. मात्र कंत्राटी स्वरूपाच्या नोकऱ्यांना न देता, कायम स्वरुपी नोकºया द्याव्यात. तसेच शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने सर्व त्या उपाययोजना करायला हव्यात, त्यांच्या मालाला हमीभाव द्यावा. ऐवढीच अपेक्षा ज्येष्ठ मतदार म्हणुन निवडणुकीला उभ्या उमेदवारांकडुन आहे.-पी. डी. पाटील, सेवानिवृत्त प्राध्यापक, डी. डी. एस. पी. कॉलेज, एरंडोल.

टॅग्स :Politicsराजकारण