शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठी २५ मेपर्यंत अर्ज भरता येणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उन्हाळी सत्रातील मे, जून, जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षांकरिता ...

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उन्हाळी सत्रातील मे, जून, जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षांकरिता महाविद्यालये, परिसंस्थांसाठी परीक्षा अर्ज सादर करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्‍यात आला आहे. त्याअंतर्गत विधि अभ्यासक्रमाच्या पदवी स्तरावरील सत्र-१ च्या नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यात होणाऱ्या परीक्षांकरिता परीक्षा अर्ज भरण्याचे वेळापत्रक प्रसिध्द केले आहे. त्यानुसार २५ मेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येणार आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने काही दिवसांपूर्वी विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक व अर्ज सादर करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्‍यात आला आहे. मंगळवारपासून काही अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. दुसरीकडे विधि अभ्यासक्रमातील एलएल.बी. सत्र १ व बी.ए.एलएल.बी. सत्र १ च्या परीक्षा जून महिन्यात होणार आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. २५ मेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करावयाचे आहे. काही कारणास्तव अर्ज करण्यास विलंब झाल्यास विद्यार्थ्यांना २८ मेपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज सादर करावा लागणार आहे.