शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:17 IST

जळगाव : राज्यात दरवर्षी शेती आणि पूरक क्षेत्रात कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा संस्थांना कृषी विभागातर्फे शेती क्षेत्राशी संबंधित विविध ...

जळगाव : राज्यात दरवर्षी शेती आणि पूरक क्षेत्रात कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा संस्थांना कृषी विभागातर्फे शेती क्षेत्राशी संबंधित विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार- राज्यातून एक, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती ) पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार - आठ कृषी विभागातून प्रत्येकी एक या प्रमाणे पुरस्कार दिले जातात.

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जिल्हा स्तरावर दिला जातो. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार- आठ कृषी विभागातून प्रत्येकी १ अधिकारी व कर्मचारी तसेच कृषी आयुक्तालय स्तरावरून एक अधिकारी व कर्मचारी याप्रमाणे एकूण नऊ पुरस्कार देण्यात येतात.

अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.