शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 11:05 IST

प्रदीप रायसोनी यांच्यासह सात जणांचा समावेश

ठळक मुद्देआज हजर राहण्याबाबत पोलिसांनी बजावले समजपत्र; न्यायालयात कागदपत्रांची पडताळणी

जळगाव :विमानतळ योजनेतील गैरव्यवहार व अनियमितता प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या दोषारोपाची गुरुवारी न्यायालयात पडताळणी करण्यात आली. या प्रकरणातील संशयित प्रदीप ग्यानचंद रायसोनी, सिंधू विजय कोल्हे यांच्यासह सात जणांना शुक्रवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ यांच्या न्यायालयात हजर राहण्याचे समजपत्र बजावण्यात आले आहे.एक आठवडा आधी समजपत्रया गुन्ह्याचे तपासाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी या गुन्ह्यातील संशयितांना एक आठवडा आधीच जामीनदारासह न्यायालयात हजर राहण्याबाबत समजपत्र बजावले आहे. सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे त्यात नमूद केले आहे. ऐनवेळी धावपळ नको म्हणून बच्छाव यांच्या तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांनी गुरुवारी न्यायालयात दोषारोपपत्राची कागदपत्रे सादर केली. सायंकाळी उशिरापर्यंत या कागदपत्रांची पडताळणी सुरु होती.सिंधू कोल्हे यांनी आजारपणाचे कागदपत्रे केली सादरया गुन्ह्यातील संशयित माजी नगराध्यक्षा सिंधू विजय कोल्हे यांनी समजपत्र मिळाल्यानंतर तपासाधिकाऱ्यांकडे आजारपणाचे कागदपत्रे सादर केली आहेत. गेल्यावेळी देखील कोल्हे यांनी आजारपणाचे कागदपत्रे सादर केली होती.सर्व संशयितांना जामीन मिळाल्यानंतर काही दिवसांनी त्या न्यायालयात हजर झाल्या होत्या.२०१२ मध्ये दाखल होता गुन्हातत्कालिन नगरपालिकेतर्फे विमानतळ योजना राबविताना ३ कोटी १८ लाख रुपयांचा गैरव्यवहार व अनियमितता झाल्याची तक्रार तत्कालिन नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील यांनी दिल्यावरुन २०१२ मध्ये जळगाव शहर पोलीस स्टेशनला भाग ५, गु.र.नं.११०/२०१२ भादवि कलम ४०३, ४०६, ४०९, ४२० व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. तत्कालिन नगरपालिकेचे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष असलेले प्रदीप ग्यानचंद रायसोनी, नगराध्यक्ष सिंधू विजय कोल्हे, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी, चत्रभूज सोमा सोनवणे, मुख्याधिकारी पंढरीनाथ धोंडीबा काळे, धनंजय दयाराम जावळीकर व अ‍ॅटलांटा कंपनीचे संचालक राजू ए.बरोत यांच्याविरुध्द हा गुन्हा दाखल झाला होता.

टॅग्स :Courtन्यायालय