शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

विमा, पीक कर्जापासून वंचित ठेवणाऱ्या बँकांविरोधात कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST

चाळीसगाव येथे संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव खलाणे यांच्याकडे आले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ...

चाळीसगाव येथे संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव खलाणे यांच्याकडे आले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्रान्स्फाॅर्मर खराब झाल्यावर तो लवकर बदलून मिळत नाही. त्यामुळे अनेक दिवस वीजपुरवठा खंडित राहत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. परिणामी पिकांचे प्रचंड नुकसान होते. वीज वितरण कंपनीकडे याबाबत तक्रार केली असता अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांकडून पैसे मागतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे ऊर्जामंत्र्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

त्याचप्रमाणे दूध दरवाढीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, गाईचे दूध २७ रुपये तर म्हशीचे दूध ३६ रुपये प्रतिलिटर भाव शासनाने निर्धारित केले आहे. यापेक्षा कमी दर देऊन फसवणूक करणाऱ्या दूध संघ व दूध संस्थांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

यावेळी त्यांच्यासमवेत शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव खलाणे, चाळीसगाव तालुकाध्यक्ष पंकज पवार, योगेश वाघ आदींसह पदाधिकारी व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.