शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

समांतर रस्त्यासाठी 5 लाख मानधन

By admin | Updated: January 24, 2017 01:14 IST

नगरसेवक अनंत जोशी यांचा पुढाकार : महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी महापौरांनीही पुढाकार घ्यावा

जळगाव : शहरातून जाणा:या महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांचा विकास करणे अत्यावश्यक असून या विषयात जबाबदारी झटकण्यापेक्षा तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. मनपाला पक्के समांतर रस्ते करणे शक्य नसले तरीही सपाटीकरण करून व मुरूम टाकून कच्चे समांतर रस्ते  बनविणे शक्य आहे. त्यासाठी महापौर, उपमहापौरांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी केले आहे. तसेच या कामासाठी लागणा:या निधीसाठी स्वत:चे 5 वर्षाचे सुमारे 5 लाख रुपयांचे मानधन देण्याचीही तयारी दर्शविली आहे. शहरातून जाणा:या महामार्गावर दररोज अपघात होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अपघातांना आळा बसावा यासाठी नगरसेवक जोशी यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातून जाणा:या महामार्गालगतचा समांतर रस्त्यांचा विकास व्हावा, यासाठी मनसेने स्वाक्षरी अभियान, आंदोलन, उपोषण आदी अनेक मार्गानी पाठपुरावा केला. मात्र मार्ग निघाला नाही. जळगाव : गेल्या आठ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या दीपेश बळवंत देशमुख (वय 20,रा. इंद्रप्रस्थनगर, जळगाव) या विद्याथ्र्याचा सोमवारी दुपारी 12.45 वाजता उपचार सुरू असताना खासगी दवाखान्यात मृत्यू झाला. दिपेश हा 16 रोजी रात्री साडेनऊ वाजता शिरसोली रस्त्यावरील जकात नाक्याजवळ जखमी अवस्थेत आढळून आला होता. घातपातचा संशय  उपचारांना तो प्रतिसाद देत नव्हता. या घटनेचे वृत्त समजताच जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्या मित्रांची गर्दी झाली. दीपेश हा आपल्या दुचाकीने (क्र.एम.एच. 19 बीआर 8255) घराबाहेर गेला होता. शिरसोली रस्त्याकडे काहीही संबंध नसताना तो तिकडे गेलाच कसा व अपघाताची स्थिती पाहता हा खरोखर अपघात आहे की घातपात याबाबत मित्र परिवार व अनेकांनी संशय व्यक्त                   केला. जिल्हा रुग्णालयातही त्याच्या मृत्यूविषयी शंका उपस्थित केली जात होती. घटनेच्या दिवशी दीपेशला जैन उद्योग समूहाच्या वडिलांचाही अपघातात मृत्यूदीपेश हा पाच वर्षाचा असतानाच त्याचे वडील बळवंत देशमुख यांचा अपघातात मृत्यू झाला होता.             बहीण स्नेहल विवाहित आहे. आई सुरेखा या अनुकंपा तत्त्वावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात लिपिक म्हणून कार्यरत आहे. अतिशय प्रेमळ व मदतीला धावून जाणारा अशी त्याची ओळख होती. आईमध्ये त्याचा            प्रचंड जीव असल्याने रोज किमान एकवेळा तो आईसोबतच जेवण करायचा, अशी माहिती मिळाली.