शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

अजिंठा घाटात अपघातामुळे जळगाव जिल्ह्यातील 33 एसटी बसेस् अडकल्या

By admin | Updated: May 6, 2017 17:00 IST

या बसना मागे जाऊन मार्ग बदलणे शक्य नसल्याने त्या सहा तास तशाच अडकून होत्या.

ऑनलाइन लोकमत

जळगाव : अजिंठा घाटात दोन ट्रकचा अपघात झाल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन जळगावकडे येणा:या व जळगावसह इतर आगारांमधून औरंगाबाद, पुणेकडे जाणा:या 33 एसटी बस अडकल्या. या बसना मागे जाऊन मार्ग बदलणे शक्य नसल्याने त्या सहा तास तशाच अडकून होत्या. यामुळे जिल्हा प्रशासनाचे आदेश घेऊन जिल्ह्यातील एसटीच्या आगारांमधून सुटणा:या 25 एसटी बस सोयगावमार्गे घाटनांद्रा घाटातून वळविण्यात आल्या. त्यात जवळपास 960 प्रवाशांना जादा भाडे द्यावे लागले. एक कि.मी.मागे एक रुपया अधिक अशा स्वरुपात भाडे आकारण्यात आले. फर्दापूर येथे स्वतंत्र कक्षाद्वारे त्यासंबंधीच्या सूचना वाहकांना देण्यात आल्या. पहाटे अजिंठा घाटात अपघात घडल्यानंतर त्याची माहिती लागलीच एसटीच्या विभागीय कार्यालयास न मिळाल्याने काही बस फर्दापूरमार्गे पुढे घाटाकडे गेल्या. त्या जशा पुढे गेल्या तशा मागे येणे शक्य नव्हते. त्यामुळे यावल आगारातील सहा, जळगाव आगारातील सहा, जामनेर आगारातील सहा, मुक्ताईनगर आगारातील एक व भुसावळ आगारातील सहा एसटी बस अडकल्या. या बसमागेही मोठी वाहतूक कोंडी झाली. पर्यवेक्षकांना फर्दापूरकडे तातडीने पाठविलेअजिंठा घाटात वाहतुकीची कोंडी झाल्याने सकाळी 7 वाजताच एसटीच्या वरिष्ठ कार्यालयाने एका विशेष वाहनाद्वारे पर्यवेक्षक व अधिका:यांना पाठविले. ज्या बस रस्त्यात जाताना दिसल्या त्यांना घाटनांद्रा घाटातून जाण्याच्या सूचना दिल्या. जवळपास 25 बस सोयगावमार्गे घाटनांद्रा घाटातून पाठविण्यात आल्या. यातील 960 प्रवाशांना जादा भाडे द्यावे लागल्याची माहिती मिळाली. सकाळी सहा व सातदरम्यान निघालेल्या 20 बस अडकल्यासकाळी सहा व सात यादरम्यान औरंगाबाद व पुणेकडे यावल, जळगाव, जामनेर, भुसावळ या आगारांमधून निघालेल्या 20 एसटी बस अजिंठा घाटातील कोंडीत अडकल्या. त्यांच्यामागे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने त्यातील प्रवाशांसाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था लागलीच करणे शक्य झाले नाही. अशा जवळपास 700 प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागला. येणा:या 13 बस अडकल्याजळगावकडे औरंगाबाद, पुणे, बुलडाणा, सिल्लोड, अकोला आदी ठाकाणाहून येणा:या जवळपास 13 बस घाटात अडकल्या. त्या बसचा मार्ग लागलीच बदलणे शक्य झाले नाही. या बसमध्येही जवळपास 500 प्रवासी होते.  सकाळी 10 वाजता वाहतूक सुरळीत झाल्याची माहितीएसटीच्या विभागीय कार्यालयास सकाळी 10 वाजता वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती देण्यात आली. पण 11 वाजेनंतर वाहतुकीची कोंडी दूर झाली.