शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

जिल्हाभरात २२९ रोहित्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:13 IST

इन्फो : तक्रार करूनही करावी लागती प्रतीक्षा : काही शेतकरी बांधवांनी सांगितले की, रोहित्र जळाल्यावर गावातील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात ...

इन्फो :

तक्रार करूनही करावी लागती प्रतीक्षा :

काही शेतकरी बांधवांनी सांगितले की, रोहित्र जळाल्यावर गावातील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात तक्रार करण्यात येते. तक्रारीनंतर महावितरणचे कर्मचारी रोहित्राची पाहणी करून जातात. मात्र, नवीन रोहित्र नेमके कधी बसविण्यात येईल, हे सांगितले जात नाही. त्यामुळे तक्रार करूनही नवीन रोहित्रासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

--

सध्या जिल्ह्यात ग्रामीण भागात २२९ रोहित्र बंद

::

इन्फो :

पर्यायी विजेची व्यवस्था नसल्यामुळे पिकांचे नुकसान :

शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रोहित्राशिवाय अन्य कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. वीजपुरवठा नसल्यामुळे १० ते १५ दिवस पिके पाण्यावाचून राहतात. परिणामी पिके कोमेजून उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांतर्फे वर्तविण्यात येत आहे.

इन्फो :

सर्वच पिकांना बसतोय फटका :

रोहित्र जळाल्यावर जोपर्यंत नवीन रोहित्र बसविले जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी लागवड केेलेल्या सर्वच पिकांना फटका बसतो. यामध्ये विशेषत: मका, ऊस, हरभरा या पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. परिणामी लागवडीचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.

इन्फो :

शेतकऱ्यांनी रोहित्राबाबत तक्रार केल्यावर महावितरणतर्फे चौकशी करून, लागलीच नवीन रोहित्र देण्याची प्रक्रिया राबविण्यात येते. काही दिवसांतच नवीन रोहित्र बसविण्यात येते. तसेच महावितरणकडे रोहित्रासाठी ऑइलचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे.

फारुख शेख, अधीक्षक अभियंता, महावितरण.

::

इन्फो :

रोहित्र जळाल्यावर महावितरणकडे तक्रार केल्यावर लगेच दुसऱ्याच दिवशी नवीन रोहित्र बसविले जात नाही. त्यासाठी १० ते १५ दिवस लागतात. परिणामी वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे पिकांवर परिणाम होऊन, उत्पादनातही घट होते.

संजय ढाके, शेतकरी