शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

जिल्हाभरात २२९ रोहित्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:13 IST

इन्फो : तक्रार करूनही करावी लागती प्रतीक्षा : काही शेतकरी बांधवांनी सांगितले की, रोहित्र जळाल्यावर गावातील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात ...

इन्फो :

तक्रार करूनही करावी लागती प्रतीक्षा :

काही शेतकरी बांधवांनी सांगितले की, रोहित्र जळाल्यावर गावातील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात तक्रार करण्यात येते. तक्रारीनंतर महावितरणचे कर्मचारी रोहित्राची पाहणी करून जातात. मात्र, नवीन रोहित्र नेमके कधी बसविण्यात येईल, हे सांगितले जात नाही. त्यामुळे तक्रार करूनही नवीन रोहित्रासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

--

सध्या जिल्ह्यात ग्रामीण भागात २२९ रोहित्र बंद

::

इन्फो :

पर्यायी विजेची व्यवस्था नसल्यामुळे पिकांचे नुकसान :

शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रोहित्राशिवाय अन्य कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. वीजपुरवठा नसल्यामुळे १० ते १५ दिवस पिके पाण्यावाचून राहतात. परिणामी पिके कोमेजून उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांतर्फे वर्तविण्यात येत आहे.

इन्फो :

सर्वच पिकांना बसतोय फटका :

रोहित्र जळाल्यावर जोपर्यंत नवीन रोहित्र बसविले जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी लागवड केेलेल्या सर्वच पिकांना फटका बसतो. यामध्ये विशेषत: मका, ऊस, हरभरा या पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. परिणामी लागवडीचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.

इन्फो :

शेतकऱ्यांनी रोहित्राबाबत तक्रार केल्यावर महावितरणतर्फे चौकशी करून, लागलीच नवीन रोहित्र देण्याची प्रक्रिया राबविण्यात येते. काही दिवसांतच नवीन रोहित्र बसविण्यात येते. तसेच महावितरणकडे रोहित्रासाठी ऑइलचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे.

फारुख शेख, अधीक्षक अभियंता, महावितरण.

::

इन्फो :

रोहित्र जळाल्यावर महावितरणकडे तक्रार केल्यावर लगेच दुसऱ्याच दिवशी नवीन रोहित्र बसविले जात नाही. त्यासाठी १० ते १५ दिवस लागतात. परिणामी वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे पिकांवर परिणाम होऊन, उत्पादनातही घट होते.

संजय ढाके, शेतकरी