शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

13 टक्के भूसंपादन बाकी : फेब्रुवारीत होणार दुरुस्ती

By admin | Updated: January 22, 2017 00:27 IST

महामार्गाच्या दुरूस्तीसाठी 10 कोटींचा प्रस्ताव

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग व साईडपट्टय़ांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे दररोज अपघात होत असल्याची गंभीर दखल शुक्रवारी जिल्हा दौ:यावर आलेल्या पालकमंत्र्यांनी घेतली. महामार्ग दुरुस्तीचे तत्काळ निर्देश त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्यानंतर प्राधिकरणाने महामार्ग दुरुस्तीसाठी 10 कोटींचा प्रस्ताव तातडीने तयार केला असून तो मंजुरीसाठी दिल्ली येथे प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. तो मंजूर झाल्यानंतर साधारणत: फेब्रुवारी महिन्यात दुरुस्तीचे काम सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जिल्ह्यात 87 टक्के भूसंपादन झाले असून  13 टक्के भूसंपादन बाकी आहे. जिल्ह्यातील 6 तालुक्यातून महामार्ग जाणार आहे, त्यापैकी एकाही तालुक्यात 100 टक्के भूसंपादन झालेले नाही. 40 पैकी 35 लाख क्षेत्र ताब्यात चौपदरीकरणाच्या या कामासाठी 40 लाख 81 हजार 779 चौ.मी. क्षेत्र संपादीत करावयाचे होते. त्यापैकी आतार्पयत 35 लाख 71 हजार 578 चौ.मी.क्षेत्र ताब्यात घेण्यात (87.50 टक्के)आले आहे.  भूसंपादनासाठी 325 कोटी 99 लाख 37 हजार 380 एवढा निधी प्राप्त झाला आहे. पैकी 299 कोटी 91 लाख 29 हजार 250 एवढा निधी शेतक:यांना वाटप करण्यात आला आहे.पालकमंत्र्यांच्या                   निर्देशानंतर ‘नही’ गतिमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  चौपदरीकरणाबाबत मुंबईत घेतलेल्या  बैठकीत भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार या कामाला गती देण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी शहरवासी व अनेक सामाजिक, राजकीय संघटनांनी महामार्गाची दैना झाल्याने त्यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. महामार्गावर होत असलेल्या वाढत्या अपघाताबाबत ‘लोकमत’ने त्यांचे लक्ष वेधल्याने त्यांनी महामार्गाच्या दुरुस्तीचे तातडीने निर्देश दिले होते. त्यानंतर ‘नही’गतिमान झाली. ‘नही’च्या अधिका:यांनी शनिवारी तातडीने 10 कोटींचे अंदाजपत्रक तयार करून ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नवी दिल्लीकडे मंजूरीसाठी पाठविले आहे.  येत्या फेब्रुवारी महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल.