शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

116 लिपिक, 184 शिपायांच्या बदल्या

By admin | Updated: April 18, 2017 01:43 IST

मनपा : अनेकांचे धाबे दणाणले

जळगाव : मनपात एकाच विभागात तीन पेक्षा अधिक वर्ष झालेल्या 116 लिपिक व 184 शिपायांच्या बदल्या आयुक्तांनी केल्या. सायंकाळी हे आदेश देण्यात आल्यानंतर सोमवारी मनपा आवारातच हे आदेश पाहण्यासाठी कर्मचा:यांची गर्दी झाली होती. टप्प्याटप्प्याने बदली प्रक्रिया राबविली जात असून मंगळवारी सर्व अभियंत्यांच्या तर त्यानंतर पाणीपुरवठा विभागातील कर्मचा:यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मनपात एकच अधिकारी, कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच विभागात असल्याने कामात शिथिलता आली असून नागरिकांच्या अडवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. तसेच दुस:या कर्मचा:याला त्या विभागातील, टेबलवरील प्रकरणांची माहिती नसल्याने माहिती दडविण्याचे प्रकारही होतात. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी एका विभागात 3 वर्ष झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचा:यांची बदली करण्याचा निर्णय आयुक्तांनी जाहीर केला आहे. त्यासोबतच 3 वर्ष न झालेल्या मात्र वादग्रस्त ठरलेल्या कर्मचा:यांच्याही बदल्या केल्या जाणार आहेत. त्याचा पहिला टप्पा सोमवारी पार पडला. त्यात विविध विभागातील तब्बल 116 लिपिक व 184 शिपायांच्या बदल्या करण्यात आल्या. आस्थापना अधीक्षकांना ठेवले दूरया बदली प्रक्रियेसाठी आस्थापना विभागाकडून एकाच विभागात तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचारी, अधिका:यांची यादी उपायुक्तांकडे मागविण्यात आली. मात्र बदली करताना आस्थापना अधीक्षकांनाही या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. उपायुक्त कार्यालयातच हे आदेश तयार करण्यात येऊन ते वाटपासाठी आस्थापना विभागाकडे देण्यात आले. आज अभियंत्यांच्या बदल्यामंगळवारी अभियंत्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यात नगररचना विभागात वर्णी लावण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असल्याचे समजते. त्यानंतर पाणीपुरवठा विभाग, दवाखाने विभागातील कर्मचा:यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. वादग्रस्त अधिकारी व कर्मचा:यांच्या उचलबांगडीचे संकेत दिल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.आदेशांमुळे समजले लिपिक व शिपाई कोणअनेक विभागात शिपाईच लिपिकाचे काम करीत आहेत. त्यामुळे सोमवारी जेव्हा लिपिक व शिपायांच्या बदल्यांचे दोन वेगवेगळे आदेश काढण्यात आले. त्यानंतर लिपिकाचे काम करणारे शिपाई असल्याचे लक्षात आले. मनपात अनेक वर्षापासून पदोन्नतीच झालेल्या नसल्याने पात्रता असूनही कर्मचा:यांना संधी मिळालेली नाही.