शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

द्वेतभाव नष्ट झाल्यास एकत्वाची भावना निर्माण होते- व्होंडेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST

परतूर : ज्यावेळी माणसाच्या मनातील द्वेतभाव नष्ट होतो, त्याचवेळी एकत्वाची भावना निर्माण होते, असे मत ह.भ.प. रामप्रसाद महाराज व्होंडेगावकर ...

परतूर : ज्यावेळी माणसाच्या मनातील द्वेतभाव नष्ट होतो, त्याचवेळी एकत्वाची भावना निर्माण होते, असे मत ह.भ.प. रामप्रसाद महाराज व्होंडेगावकर यांनी व्यक्त केले. तालुक्यातील रेवलगाव येथे भागवत कथा व कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.

पुढे हभप व्होंडेगावकर म्हणाले की, मनूष्य जीवन जगत असतांना, आपला आणि परका हा भाव ठेवतो. आपलेपणात द्वेत नाही, अभिमान नाही. ज्यावेळी माणसाच्या मनातील द्वेतभाव नष्ट होतो, त्याचवेळी एकत्वाची भावना निर्माण होते. तसेच आपल्या स्वभावाशी जुळणाºयांशीच खेळ खेळावा. जे भक्तीचा खेळ खेळण्यास घाबरतात, त्यांना खेळापासून दूर ठेवावे. देवाजवळ भ्याडपणा चालत नाही, असेही शेवटी त्यांनी सांगितले. सप्ताहात श्री १०८ स्वामी परमेश्वर यती यांनी आपल्या रसाळ वाणीतून भागवत सांगितली. यावेळी ह.भ.प. तुकाराम बिडवे, ह.भ.प. रामेश्वर नरवडे, मारोती दांगट, संजय फोके, कृष्णा व्होंडे, योगेश आकात, महादेव वैद्य, माऊली राऊत, गणेश सुरूंग यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

फोटो

परतूर तालुक्यातील रेवलगाव येथे कीर्तनात बोलताना हभप रामप्रसाद व्होंडेगावकर आदी.