शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

द्वेतभाव नष्ट झाल्यास एकत्वाची भावना निर्माण होते- व्होंडेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST

परतूर : ज्यावेळी माणसाच्या मनातील द्वेतभाव नष्ट होतो, त्याचवेळी एकत्वाची भावना निर्माण होते, असे मत ह.भ.प. रामप्रसाद महाराज व्होंडेगावकर ...

परतूर : ज्यावेळी माणसाच्या मनातील द्वेतभाव नष्ट होतो, त्याचवेळी एकत्वाची भावना निर्माण होते, असे मत ह.भ.प. रामप्रसाद महाराज व्होंडेगावकर यांनी व्यक्त केले. तालुक्यातील रेवलगाव येथे भागवत कथा व कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.

पुढे हभप व्होंडेगावकर म्हणाले की, मनूष्य जीवन जगत असतांना, आपला आणि परका हा भाव ठेवतो. आपलेपणात द्वेत नाही, अभिमान नाही. ज्यावेळी माणसाच्या मनातील द्वेतभाव नष्ट होतो, त्याचवेळी एकत्वाची भावना निर्माण होते. तसेच आपल्या स्वभावाशी जुळणाºयांशीच खेळ खेळावा. जे भक्तीचा खेळ खेळण्यास घाबरतात, त्यांना खेळापासून दूर ठेवावे. देवाजवळ भ्याडपणा चालत नाही, असेही शेवटी त्यांनी सांगितले. सप्ताहात श्री १०८ स्वामी परमेश्वर यती यांनी आपल्या रसाळ वाणीतून भागवत सांगितली. यावेळी ह.भ.प. तुकाराम बिडवे, ह.भ.प. रामेश्वर नरवडे, मारोती दांगट, संजय फोके, कृष्णा व्होंडे, योगेश आकात, महादेव वैद्य, माऊली राऊत, गणेश सुरूंग यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

फोटो

परतूर तालुक्यातील रेवलगाव येथे कीर्तनात बोलताना हभप रामप्रसाद व्होंडेगावकर आदी.