शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

२५ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:36 IST

मागील काही दिवसांपासून भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले असून, नदी-नाले तुडुंब वाहत ...

मागील काही दिवसांपासून भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले असून, नदी-नाले तुडुंब वाहत आहे. या पावसाचा पिकांना फायदा झाला आहे.

दानापूर येथील जुई धरण कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. जर हा पाऊस झाला नसता तर तालुक्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले असते. ३१ ऑगस्टपर्यंत धरणात केवळ २ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. ३१ ऑगस्टच्या रात्री आणवा, वाकडी, जानेफळ गायकवाड, कोदा, कठोरा बाजार, सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव, उंडनगाव आदी भागात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे जुई नदीला गेल्या तीन महिन्यांत पहिल्यांदाच मोठा पूर आला. परिणामी, एकाच रात्रीत धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. धरणात आता ३० टक्के पाणीसाठा झाला असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचे पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता एस.जी. राठोड यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील पूर्णा, केळना, रायघोळ, गिरजा, धामना या नद्यांना पूर आल्यामुळे खडकपूर्णा धरणातील पाणीसाठ्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

जुई धरणाची पाणीपातळी एकदम कमी झाली होती; मात्र रात्रीच्या पावसाने धरणात समाधानकारक पाणीसाठा आला आहे. तरी पाणीपुरवठा योजना असलेल्या गावांनी पाण्याचा काटकसरीने उपसा करावा. धामणा धरणात केवळ २२ टक्के पाणीसाठा आहे.

एस.जी. राठोड, कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे विभाग.