शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

नित्याच्याच वाहतूक कोंडीने जालनेकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:04 IST

वळण रस्त्याचा अभाव असल्याने अनेक मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी ही जालनेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराची वाढती लोकसंख्या आणि त्यातच वाढलेली दुचाकी तसेच चारचाकी वाहनांमुळे आहेत, ते रस्ते अपुरे पडत आहेत. वळण रस्त्याचा अभाव असल्याने अनेक मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी ही जालनेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे.शहर वाहतूक शाखेच्या वतीने युद्ध पातळीवर प्रयत्न करून पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी वर्षभर रस्त्यावर उतरून जालन्यातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. परंतु जागोजागी पार्किंगची व्यवस्था नसल्याने नवीन जालना तसेच जुना जालना भागातील अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे.वाहतुकीची कोंडी सुटावी, यासाठी एकेरी मार्ग वापरण्यासाठीचे प्रयत्न झाले. परंतु पाणीवेस परिसरातून राजमहल चित्रपटगृहाकडून जाणाऱ्या वळण रस्त्याची दयनीय अवस्था आजही कायम आहे.या भागातून चारचाकी आणि दुचाकी चालविणे अवघड होऊन जाते.जागोजागी असलेले खड्डे आणि अरूंद रस्ता यामुळे हा मार्ग वाहनधारक वापरण्यास टाळतात.जालना शहरात १९८८ नंतर मास्टर प्लॅन झालेले नाही.कादराबाद, नेहरू रोड इ. भागातील मास्टर प्लॅन करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु ज्यांची घरे या मास्टर प्लॅनमध्ये जाणार आहेत. त्यांना बाजार भावाप्रमाणे मावेजा देण्यासाठी कोट्यवधी रुपये लागणार आहेत.याची तरतूद आगामी काळात केल्यासच हे शक्य होणार आहे.आज जे रस्ते आहेत, त्यात प्रामुख्याने जुना जालना भागातील शनी मंदिर चौकात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गांधी चमनहून रेल्वेस्टेशनमार्गे मोतीबाग, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळविणे शक्य आहे.तसेच मोतीबागेकडून शनी मंदिरकडे येणारी वाहतूक ही मुक्तेश्वर वेशीपासून रेल्वेस्टेशनमार्गे गांधी चमनकडे वळविता येते. यासाठीचे लक्ष वाहतूक शाखेने घालावी, अशी मागणी होत आहे.शहरातील विविध चौकांमध्ये शहर वाहतूक शाखा आणि जालन्यातील उद्योजकांच्या सहकार्याने स्वयंचलित सिग्नल बसविण्याचे काम सुरू आहे.सोमवारी शिवाजी महाराज चौकात हे सिग्नल बसविण्यात आले. यासाठी जालना पालिकेचीही मदत होत असल्याची माहिती पो.नि. काकडे यांनी दिली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक