शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

नित्याच्याच वाहतूक कोंडीने जालनेकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:04 IST

वळण रस्त्याचा अभाव असल्याने अनेक मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी ही जालनेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराची वाढती लोकसंख्या आणि त्यातच वाढलेली दुचाकी तसेच चारचाकी वाहनांमुळे आहेत, ते रस्ते अपुरे पडत आहेत. वळण रस्त्याचा अभाव असल्याने अनेक मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी ही जालनेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे.शहर वाहतूक शाखेच्या वतीने युद्ध पातळीवर प्रयत्न करून पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी वर्षभर रस्त्यावर उतरून जालन्यातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. परंतु जागोजागी पार्किंगची व्यवस्था नसल्याने नवीन जालना तसेच जुना जालना भागातील अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे.वाहतुकीची कोंडी सुटावी, यासाठी एकेरी मार्ग वापरण्यासाठीचे प्रयत्न झाले. परंतु पाणीवेस परिसरातून राजमहल चित्रपटगृहाकडून जाणाऱ्या वळण रस्त्याची दयनीय अवस्था आजही कायम आहे.या भागातून चारचाकी आणि दुचाकी चालविणे अवघड होऊन जाते.जागोजागी असलेले खड्डे आणि अरूंद रस्ता यामुळे हा मार्ग वाहनधारक वापरण्यास टाळतात.जालना शहरात १९८८ नंतर मास्टर प्लॅन झालेले नाही.कादराबाद, नेहरू रोड इ. भागातील मास्टर प्लॅन करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु ज्यांची घरे या मास्टर प्लॅनमध्ये जाणार आहेत. त्यांना बाजार भावाप्रमाणे मावेजा देण्यासाठी कोट्यवधी रुपये लागणार आहेत.याची तरतूद आगामी काळात केल्यासच हे शक्य होणार आहे.आज जे रस्ते आहेत, त्यात प्रामुख्याने जुना जालना भागातील शनी मंदिर चौकात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गांधी चमनहून रेल्वेस्टेशनमार्गे मोतीबाग, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळविणे शक्य आहे.तसेच मोतीबागेकडून शनी मंदिरकडे येणारी वाहतूक ही मुक्तेश्वर वेशीपासून रेल्वेस्टेशनमार्गे गांधी चमनकडे वळविता येते. यासाठीचे लक्ष वाहतूक शाखेने घालावी, अशी मागणी होत आहे.शहरातील विविध चौकांमध्ये शहर वाहतूक शाखा आणि जालन्यातील उद्योजकांच्या सहकार्याने स्वयंचलित सिग्नल बसविण्याचे काम सुरू आहे.सोमवारी शिवाजी महाराज चौकात हे सिग्नल बसविण्यात आले. यासाठी जालना पालिकेचीही मदत होत असल्याची माहिती पो.नि. काकडे यांनी दिली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक