शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

ग्रामीण भागात पारंपरिक उद्योग आजही तग धरून

By admin | Updated: October 17, 2014 00:26 IST

विष्णू वाकडे, रामनगर दिवाळीसण अवघ्या आठ दिवसावर येवून ठेपली आहे. एकीकडे निवडणुकीची धामधूम तर दुसरीकडे दिवाळीची तयारी सुरू आहे. दिवाळीला लागणाऱ्या पणत्या,

विष्णू वाकडे, रामनगरदिवाळीसण अवघ्या आठ दिवसावर येवून ठेपली आहे. एकीकडे निवडणुकीची धामधूम तर दुसरीकडे दिवाळीची तयारी सुरू आहे. दिवाळीला लागणाऱ्या पणत्या, बोळके तयार करण्यास ग्रामीण भागातील कुंभारबांधव सध्या व्यस्त आहेत.आधुनिक युगात आता सर्वच काही रेडीमेड साहित्य मिळते. बाजारात तयार पणत्या दाखल झालेल्या आहेत. मात्र आजही मातीच्या पणत्या आणि बोळक्यांची मागणी मोठी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कुंभारदादा ते बनविण्यात व्यस्त आहेत. हातवन येथील भुजंग सोनगावकर यांचे अख्ये कुटुंबिय मागील महिनाभरापासून तयारीला लागले आहे. या बाबत बोलताना ते म्हणाले की, आमचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. पूर्वी या व्यवसाच्या माध्यमातून वर्षभर उदरनिर्वाहची सोय होत, आता मात्र फक्त ठराविक काळातच हा व्यवसाय करावा लागत आहे. इतरवेळ जमेल ते काम करून उदरनिर्वाह करावा लागत आहे.दिवाळी, मकर संक्राती आणि उन्हाळ्यात लागणारे माठ असे ठराविक वेळेतच व्यवसाय चालत असल्याचे त्यांनी सांगितले.ग्रामीण उद्योगांना चालनापूर्वीचा पारंपारिक असलेला हा ग्रामीण उद्योग आताच्या आधुनिकतेमुळे कमी होत चालला आहे. आजही काही ठिकाणी ग्रामीण भागात हा उद्योग तग धरून आहे.अशा अनेक ग्रामीण पारंपारिक उद्योगाना चालना देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी अपेक्षाही सोनगावकर यांनी व्यक्त केली.