शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

श्रावण सरींनी जिल्हा व्यापला : नदी-नाल्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST

असे असले तरी एकूणच जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष हा आजही कायम असून, किंमतकर समितीसह विजय केळकर समितीने दिलेल्या अहवालाकडे सोयीस्कर ...

असे असले तरी एकूणच जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष हा आजही कायम असून, किंमतकर समितीसह विजय केळकर समितीने दिलेल्या अहवालाकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याने आज जुने प्रकल्प वगळता अन्यत्र मोठा एकही सिंचन प्रकल्प मार्गी लागलेला नाही. आता जालना तालुक्यातील हातवन येथील साठवण तलावासाठी २५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. परंतु तेथेही भूसंपादनाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. बापकळ या गावाचे पूर्णपणे पुनर्वसन करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले.

चौकट

दुधना प्रकल्प म्हणजे पारिजातकाचे झाड

जालना जिल्ह्यात असलेला निम्नदुधना प्रकल्प हा सर्वात माेठा प्रकल्प आहे. त्यावर ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा खर्च झाला आहे. हा संपूर्ण सिंचनाचा खर्च म्हणून जालना जिल्ह्याच्या नावावर पडला आहे. परंतु या प्रकल्पाचे केवळ बॅक वॉटर जालना जिल्ह्याला आणि विशेष करून परतूर तालुक्यालाच मिळत आहे. हा दुधना नदीवरील प्रकल्प खऱ्या अर्थाने परभणीसाठी उभारला गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प म्हणजे पारिजातकाच्या झाडाप्रमाणे आहे. पारिजातकाचे झाड हे जेथे असते तेथे त्याची फुले पडत नाहीत, ती शेजारील जागेवर पडतात. तसा हा निम्नदुधना प्रकल्प म्हणावा लागेल.