शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिवशाही बंद; महामंडळाला ९ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:28 IST

राज्यात मध्यंतरी कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या गत महिन्यापासून झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात ...

राज्यात मध्यंतरी कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या गत महिन्यापासून झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एसटी महामंडळाला मोठे नुकसान होत आहे. जालना येथून सुटणाऱ्या बहुतांश बस बंद करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे जालना जिल्ह्यातून सुटणाऱ्या ८ शिवशाही बसही बंद करण्यात आल्या आहेत. या शिवशाहीमुळे एसटी महामंडळाला महिन्याला ९ लाखांचे उत्पन्न मिळते. परंतु, आता बस बंद झाल्याने महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे.

पुणे मार्गावर गाड्या रिकाम्या

देशात पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्याचा परिणाम एसटी महामंडळावर होत असून, पुण्याला जाणाऱ्या गाड्या रिकाम्या जात आहेत.

शिवशाहीचे उत्पन्न घटले

गतवर्षीपासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाला लॉकडाऊन करावा लागला. त्यामुळे मध्यंतरी रुग्णसंख्या कमी झाली होती. दरम्यान, कोरोनाच्या भीतीने प्रवासी शिवशाहीने प्रवास करीत नाही. त्यामुळे वर्षभरापासून शिवशाहीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे.

पुणे, मुंबईहून येणाऱ्यांची संख्या वाढली

पुणे, मुंबई, औरंगाबाद व नागपूरसह इतर मोठ्या शहरांत कामासाठी गेलेले लोक कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपल्या गावी परतत आहेत. हे लोक एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करीत असल्याने त्याचा एसटी महामंडळाला फायदा होत आहे.

औरंगाबाद व मुंबई, पुणे येथून सर्वाधिक प्रवासी येत आहेत.

जिल्ह्यातील शिवशाही बसची संख्या

सध्या सुरू असलेल्या बस

००.