शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

सलग दुसऱ्या वर्षी एसटी महामंडळाला अडीच लाखांचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST

कोरोनामुळे एकही पालखी जाणार नाही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने वारकऱ्यांना पंढरपुरात न येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातून ...

कोरोनामुळे एकही पालखी जाणार नाही

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने वारकऱ्यांना पंढरपुरात न येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातून एसटीने एकही पालखी जाणार नाही, असे सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातून दरवर्षी जातात ६० ते ७० पालख्या

आषाढी यात्रेनिमित्त दरवर्षी जालना जिल्ह्यातून हजारो वारकरी पंढरपूरला जातात. जिल्ह्यातून जवळपास ६० ते ७० पालख्या जातात; परंतु मागील दोन वर्षांपासून कोरोनाने धुमाकूळ घातल्याने वारीला जात येत नाही. यंदाही शासनाने निर्बंध लादल्याने वारकरी नाराज झाले आहेत.

अनेक वर्षांपासून मी पंढरपूरच्या वारीला जातो; परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पंढरपूरला जाता येत नाही. यंदा जाण्याची अपेक्षा होती; परंतु पुन्हा शासनाने निर्बंध लादले आहेत. गावाकडे मन रमत नाही.

प्रल्हाद भुतेकर, वारकरी

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून वारी बंद आहे. यंदा कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे; परंतु तरी शासनाने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे गावाकडे मन रमत नाही.

राम सोळुंके, वारकरी

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूरची वारी बंद आहे. वारीसाठी दरवर्षी १२० बस धावतात. त्यातून महामंडळाला जवळपास अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. यंदा ते मिळणार नाही.

प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, जालना