शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

शाळांच्या स्वच्छता, निर्जंतुकीकरणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:31 IST

खंडिज वीजपुरवठा; ग्राहकांची मोठी गैरसोय जालना : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे लघू व्यवसायावर ...

खंडिज वीजपुरवठा; ग्राहकांची मोठी गैरसोय

जालना : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे लघू व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे, शिवाय घरगुती वीज ग्राहकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सतत निर्माण होणाऱ्या तांत्रिक समस्या दूर कराव्यात, सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परिषदेसाठी निवड

भोकरदन : तालुक्यातील उमरखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय बाल परिषदेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी सलाम मुंबई फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत यश संपादित केले होते. मुलांना ज्ञानेश्वर झगरे यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल या मुलांचे तालुक्यामध्ये सर्वत्र कौतुक केले जात आहे.

राष्ट्रीय महामागार्वरील सूचना फलक गायब

जालना : जालना-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गासह जालना-अंबड या महामार्गावरील ठिकठिकाणचे दिशादर्शक फलक, सूचना फलक गायब झाले आहेत. सूचना फलक नसल्याने वाहन चालकांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे, शिवाय अपघातप्रणव क्षेत्रातील अपघाताचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन आवश्यक तेथे दिशादर्शक, सूचना फलक बसवावेत, अशी मागणी वाहन चालक करीत आहेत.