शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

शाळांच्या स्वच्छता, निर्जंतुकीकरणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:31 IST

खंडिज वीजपुरवठा; ग्राहकांची मोठी गैरसोय जालना : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे लघू व्यवसायावर ...

खंडिज वीजपुरवठा; ग्राहकांची मोठी गैरसोय

जालना : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे लघू व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे, शिवाय घरगुती वीज ग्राहकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सतत निर्माण होणाऱ्या तांत्रिक समस्या दूर कराव्यात, सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परिषदेसाठी निवड

भोकरदन : तालुक्यातील उमरखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय बाल परिषदेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी सलाम मुंबई फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत यश संपादित केले होते. मुलांना ज्ञानेश्वर झगरे यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल या मुलांचे तालुक्यामध्ये सर्वत्र कौतुक केले जात आहे.

राष्ट्रीय महामागार्वरील सूचना फलक गायब

जालना : जालना-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गासह जालना-अंबड या महामार्गावरील ठिकठिकाणचे दिशादर्शक फलक, सूचना फलक गायब झाले आहेत. सूचना फलक नसल्याने वाहन चालकांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे, शिवाय अपघातप्रणव क्षेत्रातील अपघाताचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन आवश्यक तेथे दिशादर्शक, सूचना फलक बसवावेत, अशी मागणी वाहन चालक करीत आहेत.