शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाचे अस्त्र उगारताच वीजपुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:57 IST

महावितरणकडून कृषिपंपांच्या थकीत वीज बिलासाठी गत पाच दिवसांपासून कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रबीतील ...

महावितरणकडून कृषिपंपांच्या थकीत वीज बिलासाठी गत पाच दिवसांपासून कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रबीतील हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. शिवाय जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा, शेतकऱ्यांना बिले भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, या मागण्यांसाठी लोकप्रतिनिधींकडून आंदोलने केली जात आहेत. जिल्हा परिषद सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे व १३ गावांतील सरपंचांनी भोकरदन येथील वीज वितरण कार्यालयात जाऊन अभियंता दीक तुरे यांची भेट घेतली. वीजपुरवठा पूर्ववत सुरू न केल्यास अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. उपस्थितांशी चर्चा झाल्यानंतर तुरे यांनी १३ गावांचा वीजपुरवठा सुरळीत झाला. यावेळी जि.प. सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे, सरपंच सतीश शेळके, भगवान गिरणारे, एम.के. मुगटराव, नायबराव कढवणे, विकास वाघ, ॲड. रवींद्र साबळे, गजानन वराडे, सचिन वराडे, पप्पू ठोंबरे, विशाल ढवळे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना दिलासा

अभियंता तुरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर केदारखेडा, मेरखेडा, बामखेडा, बरंजळा लोखंडे, बरंजळा साबळे, वालसा, डावरगाव, कोदोली, लिंगेवाडी, खापरखेडा, तडेगाव, नळणी, जवखेडा ठोंबरे, गव्हाण संगमेश्वर आदी गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, कोमेजणाऱ्या पिकांना पाणी देण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

फोटो