शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

आंदोलनाचे अस्त्र उगारताच वीजपुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:57 IST

महावितरणकडून कृषिपंपांच्या थकीत वीज बिलासाठी गत पाच दिवसांपासून कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रबीतील ...

महावितरणकडून कृषिपंपांच्या थकीत वीज बिलासाठी गत पाच दिवसांपासून कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रबीतील हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. शिवाय जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा, शेतकऱ्यांना बिले भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, या मागण्यांसाठी लोकप्रतिनिधींकडून आंदोलने केली जात आहेत. जिल्हा परिषद सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे व १३ गावांतील सरपंचांनी भोकरदन येथील वीज वितरण कार्यालयात जाऊन अभियंता दीक तुरे यांची भेट घेतली. वीजपुरवठा पूर्ववत सुरू न केल्यास अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. उपस्थितांशी चर्चा झाल्यानंतर तुरे यांनी १३ गावांचा वीजपुरवठा सुरळीत झाला. यावेळी जि.प. सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे, सरपंच सतीश शेळके, भगवान गिरणारे, एम.के. मुगटराव, नायबराव कढवणे, विकास वाघ, ॲड. रवींद्र साबळे, गजानन वराडे, सचिन वराडे, पप्पू ठोंबरे, विशाल ढवळे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना दिलासा

अभियंता तुरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर केदारखेडा, मेरखेडा, बामखेडा, बरंजळा लोखंडे, बरंजळा साबळे, वालसा, डावरगाव, कोदोली, लिंगेवाडी, खापरखेडा, तडेगाव, नळणी, जवखेडा ठोंबरे, गव्हाण संगमेश्वर आदी गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, कोमेजणाऱ्या पिकांना पाणी देण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

फोटो