शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

ब्राह्मण समाजाचे पळी-ताम्हण आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:31 IST

परतूर : शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ब्राह्मण समाजाच्या वतीने शहरातील उपविभागीय कार्यालयासमोर पळी-ताम्हण आंदोलन करण्यात ...

परतूर : शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ब्राह्मण समाजाच्या वतीने शहरातील उपविभागीय कार्यालयासमोर पळी-ताम्हण आंदोलन करण्यात आले. दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदनही वरिष्ठ अधिकाऱ्याला देण्यात आले.

ब्राह्मण समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करावे, तरुण व व्यावसायिकांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून एक हजार कोटींची तरतूद करावी, जिल्हास्थानी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करावे, ब्राह्मण समाजाविषयी जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यावर शिक्षा करणारा कायदा करावा, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा, पुरोहित्य करणाऱ्यास ५ हजार रुपये/मानधन सुरू करावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर ॲड.भगवानराव कवडी, ॲड.डोल्हारकर, ॲड.ए. आर. देशपांडे, मुरलीधर देशमुख, राजेश खंडेलवाल, विजय राखे, लक्ष्मीकांत कवडी, अरुणाताई चामणीकर, प्रदीप राखे, नंदकिशोर कुलकर्णी, श्यामसुंदर चितोडा, समीर राखे, शाम जवळेकर, योगेश खंडेलवाल, सिद्धार्थ कुलकर्णी, प्रसाद बाप्ते, केदार शर्मा, योगेश रोहीनकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.