शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

खरंच, टोलमुक्ती होणार?

By admin | Updated: August 12, 2015 00:45 IST

कोल्हापूरकरांत साशंकता : आघाडी सरकारने दोनवेळा केला होता टोल रद्दचा ‘स्टंट’

जालना : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रविवारी रात्री घनसावंगी व जालना शहरात घरफोडी झाल्यानंतर सोमवारी रात्री तीर्थपुरी (ता. घनसावंगी) व धावडा (ता. भोकरदन ) या दोन ठिकाणी घरफोडी झाली.तीर्थपुरी येथे ५० हजारांची चोरीतीर्थपुरी : येथील संजय बाबूलाल तापडीया यांच्या किराणा दुकानाचे शटर वाकवून दुकानातील ३० हजाराचे साहित्य व रोख २० हजार असा ५० हजार रुपयांचा ऐवज चार चोरट्यांनी चोरून नेला. या चोरट्यांना वॉचमनने विरोध केला असता त्याला मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री २ वाजता घडली.तीर्थपुरी येथे नवीन बसस्थानकाजवळील संजय तापडिया यांचे किरकोळ व ठोक किराणा दुकान असून, १० आॅगस्ट रोजी रात्री २ वाजता जोरदार पाऊस सुरू असताना अज्ञात चोर चोरटे त्या ठिकाणी आले. असता तेथे रखवालदार म्हणून एकनाथ मोरे झोपलेला होता. चोरटे येताच तो जागा झाला असता त्याच्यावर तलवारीने वार प्रयत्न केला असता त्याच्या उजव्या हाताला मार लागला. त्याने विरोध करू नये म्हणून बाजूला बसवले तेवढ्यात एक जीप आल्याने चोरटे बाजुला गेले तितक्यात वॉचमन हा तेथून पळाला व गावात जाऊन त्याने मालकास फोन केला. दरम्यान, या चोरट्यांनी शटर वाकवून आत प्रवेश करून आतमधील सिगारेट, पानमसाला असा सुमारे ३० हजार रुपयांचा माल व रोख २० हजार रुपये असे एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर चोरटे रात्री २ वाजता पसार झाले. दुकान मालकाने दिलेल्या फिर्यादीवरुन गोंदी पोलिसांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा येथील शेख वसीम शेख फय्याज यांची गावात किराणा दुकान आहे. सोमवारी रात्री दुकानबंद करून ते घरी गेले असता मध्यरात्री चोरट्यांनी दुकान फोडून दुकानातील ३० हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पारध पोलीस तसेच जालना येथील ठसेतज्ज्ञांचे पथक दाखल झाले होते. तसेच जालन्यातील श्वान पथक उपलब्ध न झाल्याने औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या श्वान पथकास पाचरण करण्यात आले होते.