शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

खरंच, टोलमुक्ती होणार?

By admin | Updated: August 12, 2015 00:45 IST

कोल्हापूरकरांत साशंकता : आघाडी सरकारने दोनवेळा केला होता टोल रद्दचा ‘स्टंट’

जालना : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रविवारी रात्री घनसावंगी व जालना शहरात घरफोडी झाल्यानंतर सोमवारी रात्री तीर्थपुरी (ता. घनसावंगी) व धावडा (ता. भोकरदन ) या दोन ठिकाणी घरफोडी झाली.तीर्थपुरी येथे ५० हजारांची चोरीतीर्थपुरी : येथील संजय बाबूलाल तापडीया यांच्या किराणा दुकानाचे शटर वाकवून दुकानातील ३० हजाराचे साहित्य व रोख २० हजार असा ५० हजार रुपयांचा ऐवज चार चोरट्यांनी चोरून नेला. या चोरट्यांना वॉचमनने विरोध केला असता त्याला मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री २ वाजता घडली.तीर्थपुरी येथे नवीन बसस्थानकाजवळील संजय तापडिया यांचे किरकोळ व ठोक किराणा दुकान असून, १० आॅगस्ट रोजी रात्री २ वाजता जोरदार पाऊस सुरू असताना अज्ञात चोर चोरटे त्या ठिकाणी आले. असता तेथे रखवालदार म्हणून एकनाथ मोरे झोपलेला होता. चोरटे येताच तो जागा झाला असता त्याच्यावर तलवारीने वार प्रयत्न केला असता त्याच्या उजव्या हाताला मार लागला. त्याने विरोध करू नये म्हणून बाजूला बसवले तेवढ्यात एक जीप आल्याने चोरटे बाजुला गेले तितक्यात वॉचमन हा तेथून पळाला व गावात जाऊन त्याने मालकास फोन केला. दरम्यान, या चोरट्यांनी शटर वाकवून आत प्रवेश करून आतमधील सिगारेट, पानमसाला असा सुमारे ३० हजार रुपयांचा माल व रोख २० हजार रुपये असे एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर चोरटे रात्री २ वाजता पसार झाले. दुकान मालकाने दिलेल्या फिर्यादीवरुन गोंदी पोलिसांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा येथील शेख वसीम शेख फय्याज यांची गावात किराणा दुकान आहे. सोमवारी रात्री दुकानबंद करून ते घरी गेले असता मध्यरात्री चोरट्यांनी दुकान फोडून दुकानातील ३० हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पारध पोलीस तसेच जालना येथील ठसेतज्ज्ञांचे पथक दाखल झाले होते. तसेच जालन्यातील श्वान पथक उपलब्ध न झाल्याने औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या श्वान पथकास पाचरण करण्यात आले होते.