शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

खरंच, टोलमुक्ती होणार?

By admin | Updated: August 12, 2015 00:45 IST

कोल्हापूरकरांत साशंकता : आघाडी सरकारने दोनवेळा केला होता टोल रद्दचा ‘स्टंट’

जालना : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रविवारी रात्री घनसावंगी व जालना शहरात घरफोडी झाल्यानंतर सोमवारी रात्री तीर्थपुरी (ता. घनसावंगी) व धावडा (ता. भोकरदन ) या दोन ठिकाणी घरफोडी झाली.तीर्थपुरी येथे ५० हजारांची चोरीतीर्थपुरी : येथील संजय बाबूलाल तापडीया यांच्या किराणा दुकानाचे शटर वाकवून दुकानातील ३० हजाराचे साहित्य व रोख २० हजार असा ५० हजार रुपयांचा ऐवज चार चोरट्यांनी चोरून नेला. या चोरट्यांना वॉचमनने विरोध केला असता त्याला मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री २ वाजता घडली.तीर्थपुरी येथे नवीन बसस्थानकाजवळील संजय तापडिया यांचे किरकोळ व ठोक किराणा दुकान असून, १० आॅगस्ट रोजी रात्री २ वाजता जोरदार पाऊस सुरू असताना अज्ञात चोर चोरटे त्या ठिकाणी आले. असता तेथे रखवालदार म्हणून एकनाथ मोरे झोपलेला होता. चोरटे येताच तो जागा झाला असता त्याच्यावर तलवारीने वार प्रयत्न केला असता त्याच्या उजव्या हाताला मार लागला. त्याने विरोध करू नये म्हणून बाजूला बसवले तेवढ्यात एक जीप आल्याने चोरटे बाजुला गेले तितक्यात वॉचमन हा तेथून पळाला व गावात जाऊन त्याने मालकास फोन केला. दरम्यान, या चोरट्यांनी शटर वाकवून आत प्रवेश करून आतमधील सिगारेट, पानमसाला असा सुमारे ३० हजार रुपयांचा माल व रोख २० हजार रुपये असे एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर चोरटे रात्री २ वाजता पसार झाले. दुकान मालकाने दिलेल्या फिर्यादीवरुन गोंदी पोलिसांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा येथील शेख वसीम शेख फय्याज यांची गावात किराणा दुकान आहे. सोमवारी रात्री दुकानबंद करून ते घरी गेले असता मध्यरात्री चोरट्यांनी दुकान फोडून दुकानातील ३० हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पारध पोलीस तसेच जालना येथील ठसेतज्ज्ञांचे पथक दाखल झाले होते. तसेच जालन्यातील श्वान पथक उपलब्ध न झाल्याने औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या श्वान पथकास पाचरण करण्यात आले होते.