शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

हमीभावानंतरही मुगाची आवक वाढेना

By admin | Updated: October 12, 2016 23:49 IST

जालना: यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मुगाचे उत्पादन चांगले आले आहे

जालना: यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मुगाचे उत्पादन चांगले आले आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा म्हणून नाफेड अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र या केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. गत चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात यंदा मुबलक पाऊस झाला. मुगासह सर्वच पिकांचे उत्पादन चांगले निघाले. मुगाचे चांगले उत्पादन निघाल्याने नाफेडने शेतकऱ्यानां हमीभाव मिळावा म्हणून तात्काळ खरेदी केंद्र सुरू केले. बाजार समिती परिसरात हे केंद्र सुरू करण्यात आले. दीड महिन्यानंतर या केंद्रात फक्त १६ क्विंटल मुगाची आवक झाली. केंद्राकडून ५२२५ प्रति क्विंटलला भाव देण्यात येत आहे. हमीभावाची खात्री असली तरी शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. अल्प प्रतिसाद का मिळत आहे हे कोडेच आहे. प्रारंभीला मुगाची १२ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असल्याने केंद्राने मूग खरेदी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रारंभीपासूनच शेतकऱ्यांनी येण्याचे टाळले. विशेष म्हणजे खाजगी व्यापाऱ्यांकडून अडवणूक होऊ नये म्हणून केंद्र सुरू झाले. केंद्रात पाच कर्मचारी आहेत. शेतकऱ्यांनी या केंद्राचा लाभ घ्यावा म्हणून शेतकऱ्यांना सूचनाही करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात दीड महिन्यात या केंद्रात फक्त १६ क्ंिवटल मुगाची आवक झाली. यंदा कडधान्य वर्ष असल्याने कृषी विभागाकडूनही तूर, मूग, उडीद आदी कडधान्य लागवडीसाठी प्रोत्साहन तसेच मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर वरूणराजाने कृपा केल्याने आठ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील मुगाचे पीक जोमात आले आहे. जालना बाजार समितीतही दिवसाकाठी पाचेश ते हजार क्विंटल मुगाची आवक वाढत आहे. त्याचबरोबर तालुकास्थानच्या बाजार समितीही मुगाची आवक चांगली होत आहे. हमीभाव केंद्रात तीन प्रकारांत मुगाची खरेदी केली जाते. त्यात पूर्ण वाळलेला, मध्यम वाळलेला असे प्रकार आहेत. शेतकऱ्यांना पूर्णपणे वाळलेला मूग आणत नसल्याने या हमीभाव केंद्रात आवक कमी आहे.