शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

अब तुम्हारे हवाले कोरोना साथियो....प्रशासनाचे हात वर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:27 IST

चौकट कॉट्रॅक्ट ॲण्ड ट्रेसिंकडे दुर्लक्ष जालना शहरासह ग्रामीण भागात अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. असे असताना आता पूर्वीप्रमाणे ...

चौकट

कॉट्रॅक्ट ॲण्ड ट्रेसिंकडे दुर्लक्ष

जालना शहरासह ग्रामीण भागात अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. असे असताना आता पूर्वीप्रमाणे प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जात नाही. अनेकांकडे क्वारंटाईनचे शिक्के नाहीत. तर कोरोना रुग्ण हे स्वत:च्या भरवशावर जालन्यातील खासगी तसेच औरंगाबादला जात आहेत. त्यामुळे त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्याऐवजी ते स्वत:च निर्णय घेत आहेत. त्यातच शासकीय तज्ज्ञ डॉक्टरांकडे दाखवण्याऐवजी ते निर्धास्त फिरताना दिसत आहेत. यामुळे कोरोना रुग्णवाढीची संख्या ही झपाट्याने वाढत आहे.

चौकट

गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनचे चटके अद्यापही जाणवत आहेत. त्यातच पुन्हा रुग्णवाढ होत असल्याने जिल्हा प्रशासन चिंतेत पडले आहे. एकूणच आवाहन करूनही गर्दी टाळली जात नसल्याने आता पुन्हा एकदा संचारबंदीचा विचार सुरू असून, आता केवळ ती केव्हा लागू करायची, एवढेच बाकी आहे. असे असले तरी ही संचारबंदी सुरू झाल्यावर त्याचा परिणाम कामगारांवर होणार नाही, याचा विचार होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.