शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

बंजारा समाजाला एकत्र येण्याची गरज - सचिन जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST

अंबड तालुक्यातील पिंपरखेड तांडा येथे मंगळवारी सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. ...

अंबड तालुक्यातील पिंपरखेड तांडा येथे मंगळवारी सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. नारायण कुचे, जि.प. सदस्य जितेंद्र पालकर, पं. स. सदस्य पंजाब सोळुंके, कैलास राठोड, कल्याण राठोड, प्रल्हाद जाधव, नामदेव पवार, भीमराव पवार, प्रदीप पवार, शिवलाल राठोड, साहेबराव पवार, विलास राठोड, संजय पवार आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना जाधव म्हणाले की, बंजारा समाजाला जीवनमूल्याची शिकवण देण्यात सेवालाल महाराज यांनी आपले उभे आयुष्य घातले. विश्वशांती व विश्वकल्याणाचा संदेश देणारे सेवालाल महाराज हे अविवाहित होते. जगात गरीब आणि श्रीमंत असा काही भेदभाव नाही, अशी शिकवणही त्यांनी दिली. बंजारा समाज हा जगात ५६ देशांत विस्तारलेला असून त्यांची वेशभूषा, बोलीभाषा, नृत्य, परंपरा आजही कायम आहे. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे, तेव्हाच तो ध्येय गाठू शकतो, असेही ते म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेष पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महिलांसह पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन साईनाथ उकिर्डे यांनी केले.