शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

ओबीसी मोर्चात हजारोच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:28 IST

ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. परंतु, अद्यापपर्यंत जनगणना ...

ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. परंतु, अद्यापपर्यंत जनगणना करण्यात आली नसल्यामुळे ओबीसी समाजावर देशभर मोठा अन्याय झालेला आहे. आणि तसेच ओबीसीला आरक्षण देतांना त्यांचे पूर्ण हक्क आणि अधिकार देण्यात आलेले नाही. राज्यामध्ये बारा बलुत्तेदार आणि अलुतेदार आणि तसेच भटक्के विमुक्त समाजाला शैक्षणिक, आर्थिक, उन्नतीपासून जाणून बुजून रोखण्यात आले आहे. त्यांच्या सर्वागिण विकासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा समाज प्रत्येक क्षेत्रात वंचित राहीला आहे. ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी या मोचार्चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात मुस्लीम, दलित ओबीसी सोशल फोरमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रत्नपारखे, अहेमद नुर कुरेशी, लक्ष्मण हरकळ, मोहन इंगळे, अ‍ॅड. अर्शदखा बागवान, अजीम बागवान, इर्शाद कुरेशी, गंगाराम मैद, माणिक चव्हाण, रमेश नवगिरे, लक्ष्मण कोरडे, दिलीप शिंदे, मोईन पिनजारी, जावेद अली, शेख शफिक, एतेशाम मोमीन, फकरुल हसन आदिंनी केले आहे.

पूर्व तयारीसाठी आज बैठक

मुस्लीम, दलित ओबीसी सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष शेख महेमुद यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी सकाळी १० वाजता अशोक नगर, जुना जालना येथे पदाधिकाºयांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्यातील सोशल फोरमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.