शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

आरटीई प्रवेशासाठी ३ हजार ६०५ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ३० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास मुदत देण्यात आली होती. जालना जिल्ह्यात २९९ पात्र शाळांमधील २ ...

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ३० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास मुदत देण्यात आली होती. जालना जिल्ह्यात २९९ पात्र शाळांमधील २ हजार २६२ जागांसाठी ३ हजार ६०५ अर्ज दाखल झाले आहेत. यासाठी नोंदणीची मुदत संपल्यावर आता ६ एप्रिलला प्रवेशाची लॉटरी काढण्याचे निश्चित होत आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांनी ३ एप्रिलपर्यंत डुप्लिकेट फॉर्म रिमूव्ह करण्याचे काम पूर्ण करावे, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी लॉटरी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे.

आरटीईअंतर्गत सोडतीनंतर एसएमएस मिळाल्यानंतर संबंधित पालकांनी त्यांच्या पाल्याचे ऑनलाईन भरलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ प्रत नेऊन संबंधित शाळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. एसएमएस मिळाले नसल्याचे ऑनलाईन खात्री करून घ्यावी.

जिल्ह्यातील २९९ शाळांनी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी नोंदणी केली. २,२६२ जागांसाठी पालकांनी ३,६०५ ऑनलाईन अर्ज भरले. राज्यस्तरावर लॉटरीतून दुसऱ्या आठवड्यात होईल. या लॉटरीतून वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळणार आहे.

तालुका शाळा जागा अर्ज

जालना १८ ४९३ ११५०

अंबड ३७ ३१५ ६४४

परतूर १४ १८ ५७

बदनापूर ८ ११४ १०८

भोकरदन ३६ ३६२ ६१६

जाफराबाद २१ १९८ २९४

मंठा ३३ ३३५ ७३९

घनसावंगी १७ ११७ १७०