शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

असुरक्षित अन्नामुळे वाढला जागतिक धोका

By admin | Updated: April 7, 2015 03:50 IST

कीटकजन्य अन्नपदार्थ खाल्ल्याने वर्षभरात तब्बल अर्धा अब्ज लोक आजारी पडले होते. याची ‘वैश्विक धोका’ अशा शब्दांत संभावना करीत जागतिक

वॉशिंग्टन : कीटकजन्य अन्नपदार्थ खाल्ल्याने वर्षभरात तब्बल अर्धा अब्ज लोक आजारी पडले होते. याची ‘वैश्विक धोका’ अशा शब्दांत संभावना करीत जागतिक आरोग्य संघटनेने कीटकजन्य अन्नपदार्थांच्या सेवनाने २०१० मध्ये सुमारे तीन लाख ५१ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटना आज ७ एप्रिलपासून शेतापासून ताटापर्यंत हे आरोग्य जागृतीपर अभियान राबविणार आहे. आज जागतिक आरोग्य दिन आहे.असुरक्षित अन्नपदार्थ, उदाहरणार्थ न शिजलेले जेवण सेवन करणे म्हणजे २०० आजारांना आमंत्रणच आहे. जुलाबापासून कर्करोगासारख्या आजारांचा धोका आहे. आधुनिक पद्धतीने अन्न उत्पादनामुळेही प्राणघातक किटाणूंचे प्रमाण वाढण्याचा धोका असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. असुरक्षित अन्नपदार्थांत प्राणघातक जिवाणू, विषाणू, परोपजीवी किंवा रसायने असतात. न शिजवलेले अन्नपदार्थ, पालेभाज्या आणि फळे यात विष्ठा आणि जलचर प्राणी यात सागरी जैव विष असते. आगामी काळात असे अन्नपदार्थ असलेले एखादे प्लेटही धोक्याचे आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. यासंदर्भात आपल्या पहिल्या अहवालात संघटनेने ‘स्थानिक अन्न समस्या ही आता तात्काळ जागतिक आणीबाणीमध्ये रूपांतरित’ होत असल्याच्या धोक्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर मार्गारेट चांग यांनी म्हटले की, ‘अन्न उत्पादनाचे औद्योगिकीकरण होत असून त्यांचा व्यापार आणि वितरणही वैश्विक झाले आहे. या बदलांमुळे अनेक प्रकारचे जिवाणू, विषाणू, परजीवी आणि रसायने यांचे जागतिक पातळीवर वहन होणे सोयीचे झाले आहे.’ (वृत्तसंस्था)