शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

श्रीलंकन यादवीत मानवी अधिकारांचे उल्लंघन

By admin | Updated: September 17, 2015 03:29 IST

श्रीलंकेतील यादवी युद्धामध्ये सरकार तसेच तमिळींच्या हक्कांसाठी लढणारी एलटीटीई अशा दोन्ही पक्षांकडून मानवी अधिकारांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचा निष्कर्ष संयुक्त

न्यूयॉर्क : श्रीलंकेतील यादवी युद्धामध्ये सरकार तसेच तमिळींच्या हक्कांसाठी लढणारी एलटीटीई अशा दोन्ही पक्षांकडून मानवी अधिकारांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचा निष्कर्ष संयुक्त राष्ट्राने तयार केलेल्या अहवालात आहे. या प्रकरणामध्ये पीडितांना न्याय मिळावा, यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी संयुक्त राष्ट्राच्या मानवी अधिकार विभागाचे उच्चायुक्त झैद राद अल हुसैन यांनी केलेली आहे. २००९ साली युद्ध संपण्याच्या अंतिम टप्प्यात मानवी अधिकारांचे सर्वाधिक उल्लंघन झाल्याचे तसेच माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या कार्यकाळावरही यामध्ये बोट ठेवण्यात आले आहे.