शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

एका भारतीय जवानाला पकडल्याचा पाकचा दावा

By admin | Updated: September 29, 2016 23:31 IST

भारताच्या सर्जिकल स्ट्राईकच्या दरम्यान पाकिस्तानने भारताच्या एका जवानाला पकडले आहे. चंदू बाबूलाल चौव्हाण (२२) असे पकडले गेलेल्या जवानांचे नाव आहे.

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 29 : भारताच्या सर्जिकल स्ट्राईकच्या दरम्यान पाकिस्तानने भारताच्या एका जवानाला पकडले आहे. चंदू बाबूलाल चौहान (२२) असे पकडले गेलेल्या जवानांचे नाव आहे. तर आठ जवानांना मारल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे. सैन्य दलाच्या सूत्रांच्या हवाल्याने डॉनने याबाबत वृत्त दिले आहे. यात म्हटले आहे की, भारतीय सैन्य नियंत्रण रेषा पार करुन आल्यानंतर त्यांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानी सैन्याच्या दोन जवानांचा मृत्यू झाला.

दरम्यान, पकडण्यात आलेल्या भारताच्या त्या जवानाचे नाव चंदू बाबूलाल चौहान असे आहे. या जवानाला अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे. तर मृत जवानांचे मृतदेह अद्याप नियंत्रण रेषेजवळ भारताने ताब्यात घेतले नसल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. पाकिस्तानी सैन्याने सांगितले की, भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याचा हा गोळीबार पहाटे २.३० ते सकाळी ८ पर्यंत सुरु होता. भिंबर, केल, लिपा या भागात हा गोळीबार सुरु होता. पाकिस्तानी सैन्याने भारताच्या हल्ल्याचा जोरदार प्रत्युत्तर दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.