शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

एका भारतीय जवानाला पकडल्याचा पाकचा दावा

By admin | Updated: September 29, 2016 23:31 IST

भारताच्या सर्जिकल स्ट्राईकच्या दरम्यान पाकिस्तानने भारताच्या एका जवानाला पकडले आहे. चंदू बाबूलाल चौव्हाण (२२) असे पकडले गेलेल्या जवानांचे नाव आहे.

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 29 : भारताच्या सर्जिकल स्ट्राईकच्या दरम्यान पाकिस्तानने भारताच्या एका जवानाला पकडले आहे. चंदू बाबूलाल चौहान (२२) असे पकडले गेलेल्या जवानांचे नाव आहे. तर आठ जवानांना मारल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे. सैन्य दलाच्या सूत्रांच्या हवाल्याने डॉनने याबाबत वृत्त दिले आहे. यात म्हटले आहे की, भारतीय सैन्य नियंत्रण रेषा पार करुन आल्यानंतर त्यांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानी सैन्याच्या दोन जवानांचा मृत्यू झाला.

दरम्यान, पकडण्यात आलेल्या भारताच्या त्या जवानाचे नाव चंदू बाबूलाल चौहान असे आहे. या जवानाला अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे. तर मृत जवानांचे मृतदेह अद्याप नियंत्रण रेषेजवळ भारताने ताब्यात घेतले नसल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. पाकिस्तानी सैन्याने सांगितले की, भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याचा हा गोळीबार पहाटे २.३० ते सकाळी ८ पर्यंत सुरु होता. भिंबर, केल, लिपा या भागात हा गोळीबार सुरु होता. पाकिस्तानी सैन्याने भारताच्या हल्ल्याचा जोरदार प्रत्युत्तर दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.