शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान हे अपयशी राष्ट्र, भारताने फटकारले

By admin | Updated: September 28, 2016 01:20 IST

पाकिस्तान हे अपयशी राष्ट्र असून ते स्वत:च्याच लोकांवर अत्याचार करीत असताना इतरांना मात्र लोकशाही, मानवीहक्क आणि सहिष्णुता यावर प्रवचन देते, अशा शब्दांत भारताने

संयुक्त राष्ट्रे : पाकिस्तान हे अपयशी राष्ट्र असून ते स्वत:च्याच लोकांवर अत्याचार करीत असताना इतरांना मात्र लोकशाही, मानवीहक्क आणि सहिष्णुता यावर प्रवचन देते, अशा शब्दांत भारताने मंगळवारी पाकिस्तानला फटकारले. जम्मू आणि काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे हे त्याला मोठ्या आणि स्पष्ट आवाजात सांगणे आवश्यक आहे, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव इनाम गंभीर म्हणाल्या.पाकिस्तानला दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अब्जावधी डॉलरची मदत मिळत असतानाही त्या देशात दहशतवादाची भरभराट का होत आहे याचे स्पष्टीकरण पाकिस्तान करू शकते का, असे गंभीर म्हणाल्या. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या स्थायी दूत मलिहा लोधी यांनी प्रतिउत्तर देण्याच्या अधिकाराचा वापर करताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी केलेल्या भाषणाला उत्तर दिले. त्यांनी स्वराज यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे आणि काश्मीर हा कधीही भारताचे अविभाज्य अंग नव्हते व नसेल, असे नमूद केले. (वृत्तसंस्था)