शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

पाकिस्तान हे अपयशी राष्ट्र, भारताने फटकारले

By admin | Updated: September 28, 2016 01:20 IST

पाकिस्तान हे अपयशी राष्ट्र असून ते स्वत:च्याच लोकांवर अत्याचार करीत असताना इतरांना मात्र लोकशाही, मानवीहक्क आणि सहिष्णुता यावर प्रवचन देते, अशा शब्दांत भारताने

संयुक्त राष्ट्रे : पाकिस्तान हे अपयशी राष्ट्र असून ते स्वत:च्याच लोकांवर अत्याचार करीत असताना इतरांना मात्र लोकशाही, मानवीहक्क आणि सहिष्णुता यावर प्रवचन देते, अशा शब्दांत भारताने मंगळवारी पाकिस्तानला फटकारले. जम्मू आणि काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे हे त्याला मोठ्या आणि स्पष्ट आवाजात सांगणे आवश्यक आहे, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव इनाम गंभीर म्हणाल्या.पाकिस्तानला दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अब्जावधी डॉलरची मदत मिळत असतानाही त्या देशात दहशतवादाची भरभराट का होत आहे याचे स्पष्टीकरण पाकिस्तान करू शकते का, असे गंभीर म्हणाल्या. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या स्थायी दूत मलिहा लोधी यांनी प्रतिउत्तर देण्याच्या अधिकाराचा वापर करताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी केलेल्या भाषणाला उत्तर दिले. त्यांनी स्वराज यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे आणि काश्मीर हा कधीही भारताचे अविभाज्य अंग नव्हते व नसेल, असे नमूद केले. (वृत्तसंस्था)