शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसी बळामुळे नेपाळ-भारत सीमा खुली

By admin | Updated: November 3, 2015 04:02 IST

भारत-नेपाळ सीमेवरील मुख्य मितेरी पूल नेपाळ पोलिसांनी मधेसी निदर्शकांवर बळाचा वापर करून खुला करून घेतला. गेल्या ४० दिवसांपासून मधेसी समुदायाचे लोक निदर्शने करीत असून

काठमांडू : भारत-नेपाळ सीमेवरील मुख्य मितेरी पूल नेपाळ पोलिसांनी मधेसी निदर्शकांवर बळाचा वापर करून खुला करून घेतला. गेल्या ४० दिवसांपासून मधेसी समुदायाचे लोक निदर्शने करीत असून सीमेवरील मुख्य बीरगंज- रक्साऊल हा व्यापारी भाग प्रथमच मोकळा झाला आहे. देशाच्या नव्या घटनेमध्ये जास्तीचे प्रतिनिधित्व मिळावे व प्रांतांच्या सीमांची आखणी नव्याने करावी अशी मधेसी समुदायाची मागणी आहे. त्यासाठी गेल्या ४० दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरू असून त्यात ४० पेक्षा जास्त लोक ठार झाले आहेत.सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास पोलिसांनी निदर्शकांचे तंबू जाळले, त्यांच्यावर लाठीमार केला. बीरगंज-रक्साऊल हा व्यापारी भाग खुला करण्याचा पोलिसांनी प्रयत्न करताच पाच निदर्शकांना अटक करण्यात आली.भारत आणि नेपाळ यांच्यातील ७० टक्के द्विपक्षीय व्यापार बीरगंज-रक्साऊल येथून होतो, असे गृहमंत्रालयाचे प्रवक्ते लक्ष्मी प्रसाद ढाकल यांनी सांगितले.(वृत्तसंस्था)