शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना थैमान घालणार?, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
2
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
3
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
4
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
5
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!
6
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
7
IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...
8
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
9
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
10
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
11
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
12
मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर
13
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
14
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
15
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
16
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
17
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
18
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
19
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
20
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना

राज्यघटनेत सुधारणा करण्यास नेपाळ सरकार तयार

By admin | Updated: December 21, 2015 20:56 IST

मधेशी लोकांच्या बरेच दिवस सुरु असलेल्या आंदोलनानंतर राज्यघटनेत सुधारणा करण्यास नेपाळ सरकार तयार झाले आहे.

ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. २१ - मधेशी लोकांच्या बरेच दिवस सुरु असलेल्या आंदोलनानंतर राज्यघटनेत सुधारणा करण्यास नेपाळ सरकार तयार झाले आहे. 
नेपाळच्या सरकारने रविवारी रात्री कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक घेऊन राज्यघटनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आंदोलन करणा-या नेत्यांचाही समावेश होता. मधेशींच्या मागणीनुसार येत्या तीन महिन्यात सीमेवरील प्रातांची पुन:निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यघटना सुधारणेबाबत नवीन मसुदा मंत्रीमंडळाकडून नेपाळच्या संसदेत मांडण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयाचे भारतकडून स्वागत करण्यात आले आहे. 
नेपाऴमध्ये नवीन राज्यघटना तयार करण्यात आल्यानंतर त्यामध्ये बदल करण्यात यावेत, अशी मागणी करत येथील भारतीय वंशाचे मधेशी गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत.