शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी जिंकली सिलीकॉन व्हॅली; सॅन होजेमधील भाषणाला भारतीयांची दाद

By admin | Updated: September 28, 2015 23:51 IST

संयुक्त राष्ट्राने (युनो) ७० वर्षांत दहशतवादाची व्याख्या न केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी खेद व्यक्त केला.

सॅन होजे : संयुक्त राष्ट्राने (युनो) ७० वर्षांत दहशतवादाची व्याख्या न केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी खेद व्यक्त केला. साधी व्याख्या करायला एवढा वेळ लागत असेल तर त्याच्या निपटाऱ्याकरिता किती वर्षे लागतील, असा सवाल करत मोदींनी युनोलाही दणका दिला.मानवतेवर विश्वास असणाऱ्या देशांनी एकजूट होऊन दहशतवादाविरुद्ध लढा देण्याचे आवाहनही त्यांनी केले. मोदी ‘सॅप’ सेंटर येथे आयोजित भारतीय समुदायापुढे बोलत होते. २१ वे शतक भारताचे - मोदी२१ वे शतक हे भारताचे शतक आहे. १२५ कोटी देशवासीयांची बांधिलकी आणि संकल्पामुळे गेल्या १६ महिन्यांत जगाच्या भारताविषयीच्या दृष्टिकोनात नाट्यमय बदल झाला आहे. भ्रष्टाचाराशी मूक लढाभ्रष्टाचाराविरुद्ध आपण मूक आघाडी कशी उघडली हे सांगताना ते म्हणाले की, बनावट गॅस जोडण्या खंडित करण्यासाठी आधारकार्डची मदत घेतली. यामुळे पाच कोटी बनावट जोडण्या खंडित झाल्या. शीख संघटनेची निदर्शनेपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या येथील कार्यक्रमस्थळी फुटीरवादी शीख संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण निदर्शने केली. बॅनर फडकविण्यासाठी त्यांनी एक हेलिकॉप्टरही भाडेतत्त्वावर घेतले होते. (वृत्तसंस्था)-------सोशल मीडियात प्रचंड सामर्थ्य; चुकीचा निर्णय घेण्यापासून सरकारला रोखू शकतेसोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे फेसबुकच्या मुख्यालयाला भेट दिली. सोशल मीडियात प्रचंड ताकद असून एखादा चुकीचा निर्णय घेण्यापासून सोशल मीडिया सरकारला रोखू शकतो आणि सकारात्मक निर्णयासाठी प्रवृत्त करू शकतो, असे मतही मोदी यांनी व्यक्त केले.फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्यासोबत कंपनीच्या मुख्यालयात प्रश्नोत्तराच्या तासात मोदी यांनी मनमोकळा संवाद साधला. ते म्हणाले की, सोशल मीडियाने माझ्या विचार प्रक्रियेत मोठा बदल झाला आहे. मोदी-झुकेरबर्ग : फेस टू फेससोशल मीडिया शासन आणि नागरिक यात महत्त्वाची भूमिका निभावू शकते का, असा प्रश्न मार्क झुकेरबर्ग यांनी उपस्थित केला असता मोदी म्हणाले की, सरकार आणि सामान्य नागरिक यांच्यात मोठी दरी आहे आणि या नागरिकांबद्दल विचार करतानाच पाच वर्षे निघूनही जातात. मात्र, सोशल मीडियाची ताकद ही आहे की, आपल्याला चूक आणि बरोबर काय आहे हे तात्काळ समजते.