शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
5
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
6
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
7
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
9
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
10
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
11
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
12
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
13
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
14
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
15
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
16
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
17
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
18
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
19
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
20
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!

काश्मीरचे भारतातील विलीनीकरण पाकला अमान्यच

By admin | Updated: July 11, 2014 12:41 IST

काश्मीरचे भारतातील विलीनीकरण पाकिस्तानला कधीच मान्य नव्हते असे विधान पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या तस्नीम अस्लम यांनी केले आहे.

ऑनलाइन टीम

इस्लामाबाद, दि. ११ - काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला असून काश्मीरचे भारतातील विलीनीकरण पाकिस्तानला कधीच मान्य नव्हते असे विधान पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या तस्नीम अस्लम यांनी केले आहे. काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रने दिलेला प्रस्तावच उपयुक्त आहे असेही त्यांनी म्हटले आहे. 
भारत सरकारने संयुक्त राष्ट्राच्या पर्यवेक्षक दलाला दिल्लीतील कार्यालय रिकामे करायला सांगितले आहे. या पर्यवेक्षक समुहाची आता गरज नाही असे भारत सरकारने स्पष्ट केले होते.. भारताच्या या निर्णयावर पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या तस्नीम अस्लम यांनी प्रतिक्रिया दिली. अस्लम म्हणाल्या, पर्यवेक्षकांना कार्यालय रिकामे करायला लावून काश्मीर मुद्द्यावर प्रभाव पडणार नाही. काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघेपर्यंत संयुक्त राष्ट्र संघाने दिलेल्या नियमावलीचे पालन केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले,
संयुक्त राष्ट्राने पर्यवेक्षकांचा एक गट भारत आणि पाकिस्तानमधील शांतीसंबंधावर नजर ठेवण्यासाठी दिल्लीत नेमला होता. गेल्या ४० वर्षांपासून या गटाचे दिल्लीत कार्यालय असून हे कार्यालय त्यांना मोफत मिळाले होते.