शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

सागरी संरक्षण, दहशतवाद विरोधात एकत्र काम करावे

By admin | Updated: March 13, 2015 23:30 IST

भारत आणि श्रीलंकेची सुरक्षितता ही अविभाज्य असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी संरक्षण व दहशतवादविरोधी कारवाईच्या

कोलंबो : भारत आणि श्रीलंकेची सुरक्षितता ही अविभाज्य असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी संरक्षण व दहशतवादविरोधी कारवाईच्या क्षेत्रांत सहकार्य वाढले पाहिजे, असे आवाहन केले. मोदी यांनी शुक्रवारी श्रीलंकेच्या संसदेत बोलताना श्रीलंकेची अखंडता आणि ऐक्यासाठी भारताकडून सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. श्रीलंकेच्या संसदेत भाषण करणारे मोदी हे चौथे पंतप्रधान असून यापूर्वी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व मोरारजी देसाई यांनी भाषण केले होते. भारत आणि श्रीलंकेच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी भारतीय महासागराचे खूप महत्त्व आहे. हे दोन्ही देश एकत्र येऊन काम करणार असतील तर ही उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य होतील; मात्र त्यासाठी परस्परांत विश्वासाचे वातावरण आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.श्रीलंकेच्या नागरिकांना सिंहला व तमिळ नूतन वर्षापासून (१४ एप्रिल २०१५) टुरिस्ट व्हिसा आॅन अरायव्हल दिला जाईल व दिल्ली आणि कोलंबोदरम्यान एअर इंडियाद्वारे थेट विमानसेवा लवकरच सुरू केली जाईल, अशी घोषणा मोदी यांनी केली. रामायणातील अवशेष विकसित करण्यासाठी भारत श्रीलंकेला सहकार्य करील व भारतात बुद्धिस्ट सर्किट तयार करायला सहकार्य करील, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)