शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

पाकची खुमखुमी; वरचष्मा न ठेवण्याचा इशारा

By admin | Updated: October 11, 2014 03:54 IST

भारत-पाक सीमा नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याचे प्रयत्न करताना, पाकिस्तानने भारताला गोळीबार तात्काळ थांबविण्याची सूचना तर केलीच

इस्लामाबाद : भारत-पाक सीमा नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याचे प्रयत्न करताना, पाकिस्तानने भारताला गोळीबार तात्काळ थांबविण्याची सूचना तर केलीच; पण त्याचबरोबर आपल्या अण्वस्त्रांचा सूचक उल्लेख करताना, दोन्ही देशांना परस्परांच्या क्षमतांची जाणीव आहे, युद्ध हा पर्याय नाही, असेही बजावले आहे. पाकिस्तानचे हे निवेदन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षा बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आले आहे. पाकिस्तानला सीमारेषेवर शांतता हवी आहे व भारत -पाक यांच्यातील संबंध सुरळीत व्हावेत अशीही इच्छा आहे; पण तणाव कमी करण्याचे आमचे प्रयत्न ही आमची दुर्बलता समजू नये, असेही या निवेदनात म्हटले आहे. पाकची प्रादेशिक अखंडता व सार्वभौमत्व यांना आव्हान देण्याच्या प्रयत्नाला संपूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर दिले जाईल. (वृत्तसंस्था)